प्रेमसंबंधाचा दुर्दैवी शेवट : प्रियकरानेच केली तरुणीची निर्घृण हत्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत हत्यांच्या घटना वाढू लागल्या असून जिल्हा हादरून उठला आहे. नुकत्याच एका मुलाने आईचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी…
चिपळूण : गणपतीसाठी गावी आलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू; तळसर कदमवाडीत शोककळा
(चिपळूण) गणपती सणानिमित्त मुंबईहून गावी आलेल्या महेश विष्णू कदम (वय ३५, रा. तळसर, कदमवाडी) यांचा दुपारी विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महेश दोन दिवसांपूर्वीच गावी आला होता. दुपारी…
माने अभियांत्रिकीतील भक्कम पाया माझ्या प्रगतीचे गमक – क्रिस फ्लेक्सीपॅक्सचे व्हाईस प्रेसिडेंट धनंजय मिश्रा
(देवरूख / सुरेश सप्रे) आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या २००२ बॅचचे माजी विद्यार्थी धनंजय मिश्रा आज क्रिस फ्लेक्सीपॅक्स मुंबई या कंपनीत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत आहेत. यांनी…
प्रभानवल्लीतील तरुण पुराच्या पाण्यात बेपत्ता, शोधमोहीम सुरू
(लांजा) तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या पावसामुळे प्रभानवल्ली (गोसावीवाडी) येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता नदी पार करताना एक व्यक्ती पाण्याच्या…
जुन्या – जाणत्या कलाकारांसह नवोदित कलाकारांना नवचेतना देण्यासाठी रत्नागिरी तालुका धम्म क्रांती कला मंचाची स्थापना
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील धम्मक्रांती कला मंच यांची रत्नागिरी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या धम्म क्रांती कला मंचाच्या अध्यक्षपदी मालगुंड येथील कवी -गायक रविकांत सोनू पवार…
भरधाव कंटेनरखाली सहा जण चिरडले; चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
(बीड) सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज (शनिवार) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जणांना भरधाव कंटेनरने चिरडले. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर…
रत्नागिरीत गणपती सणात दुर्दैवी घटना; ५१ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू
ल(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी, मेर्वी येथे गणपती सणादरम्यान दुर्दैवी घटना घडली असून सतिश सखाराम पुजारी (वय ५१, रा. विलेपार्ले, मुंबई) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतिश…
अतिवृष्टीचा फटका; रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे १० लाखांचे नुकसान
(रत्नागिरी) गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे एकूण ३९२ शेतकऱ्यांचे ११९.७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यामुळे १० लाख ४९ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान…
अकरावी प्रवेशाची अखेरची संधी आज; राज्यभरात ८.६० लाख जागा शिल्लक
(मुंबई) राज्यातील अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या फेरीची निवडयादी शुक्रवारी जाहीर झाली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आज (शनिवार) प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. यंदा पहिल्यांदाच ही प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जात…
ही आहे जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती !
भारतात गणेश मंदिरं आणि मूर्तींची भरभरून संख्या आहे. लालबागचा राजा, सिद्धिविनायक यांसारख्या गणपती मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. मात्र, जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती भारतात नसून थायलंडमध्ये…

