जातनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
( मुंबई ) जातनिहाय जनगणना करण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा क्रांतिकारक निर्णय आहे. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करतो. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात…
५०० पुरुषांमध्ये एकमेव महिला ठरली विजेती : साखरपा च्या नेहा सोहनी हिने ‘व्हॅली रन २०२५’ स्पर्धा जिंकत देशात पटकावला प्रथम क्रमांक
(रत्नागिरी / प्रतिनिधी) “स्पर्धा कुठलीही असो, धाडस आणि आत्मविश्वास असेल तर स्त्रियाही आकाशाला गवसणी घालू शकतात,” हे नेहा सोहनी हिने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा या ग्रामीण…
मंदिरातील दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून भजन मंडळांचा मोर्चा; आज संध्याकाळी पतितपावन मंदिर ते झाडगाव नाका मार्गे दिंडी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या मंदिरामध्ये नुकतीच घडलेली एका दुर्दैवी व संतपरंपरेला काळिमा फासणारी घटना आता चांगलीच गाजत असून, त्याचा निषेध करण्यासाठी आज संध्याकाळी भजन कलाकारांच्या व सर्व…
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; आरवली राजवाडी येथील घटना
(संगमेश्वर) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली राजवाडी येथील मारुती मंदिराजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…
सातबाऱ्यावरील कालबाह्य, निरुपयोगी नोंदी हटवण्याचे शासनाचे आदेश
महसूल विभागाच्या जिवंत ७/१२ मोहिमे’चा दुसरा टप्पा सुरू
निवळी घाटात भीषण अपघात : सीएनजी गॅसने भरलेला टँकर उलटला, चालक जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवार (२ मे) दुपारी एक गंभीर अपघात घडला. बावनदी पुलाच्या अलीकडे सीएनजी गॅस घेऊन जात असलेला टँकर निवळी घाटात अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला उलटला. या…
देवरूख येथे ७मे ते ९मे दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व खाद्य महोत्सवाचे आयोजन
संगमेश्वर तालुका भाजपा व दत्त नगर स्पोर्ट्स क्लब, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने पुढाकार
खरीप हंगाम मान्सूनपूर्व नियोजन सभा: शेतकऱ्यांना बांधावर खते मिळाली पाहिजेत – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
(रत्नागिरी) खतासाठी शेतकऱ्यांना संघाच्या कार्यालयात जायला लागू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते मिळाली पाहिजेत, अशी सूचना देतानाच औषधे, खते, बियाणे दर्जेदार हवीत. असे निर्देशही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी कृषी…
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद डोंगरे यांचे दुःखद निधन
(देवरूख / प्रतिनिधी) साडवली गावातील रहीवासी सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आनंद तुकाराम डोंगरे यांचे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. रत्नागिरी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झालेले डोंगरे यांनी देवरूख पंचायत…

