पाकिस्तानशी लढताना घाटकोपर येथील जवान मुरली नाईक शहीद
(मुंबई) जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याशी लढताना मुंबई घाटकोपर येथील जवान मुरली नाईक यांनी वीरमरण पत्करले. त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते. या हल्ल्यात भारतीय वायू दलाने पाकिस्तानी सैन्याची दोन…
भारत-पाकिस्तान मधील वाढत्या तणावाबाबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे महत्वपूर्ण विधान
(नवी दिल्ली) भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी निवेदन जारी करत चिंता व्यक्त केली आहे. बोर्डाने जनता, राजकीय पक्ष, सशस्त्र दल आणि सरकार यांना…
इयत्ता अकरावी प्रवेशासाठीचे अधिकृत संकेतस्थळ कार्यान्वित; नोंदणी करण्याची तारीखही जाहीर
(मुंबई) राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळ https://mahafyjcadmissions.in अखेर कार्यान्वित करण्यात आले आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी नोंदणी प्रक्रिया या संकेतस्थळावर सुरू झाली असून, विद्यार्थ्यांची नोंदणी १९ मे…
कडवईत पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाची विजयी झुंज
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मैत्री सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाने अंतिम फेरीत जोरदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. चुरशीच्या अंतिम…
तक्रारीचा राग मनात ठेवून १० रिक्षाचालकांनी सहकाऱ्याला बेदम मारहाण; विलवडे रेल्वे स्टेशनजवळ थरारक प्रकार
(लांजा) तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन परिसरात एका रिक्षा व्यावसायिकाने आपल्या सहकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून तब्बल १० रिक्षा व्यावसायिकांनी त्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना…
हातखंबातील जंगलात सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हातखंबा बोंबलेवाडी (गिर्दा) परिसरातील घनदाट जंगलात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सुमारे ४० ते ४५ वयोगटातील असून मृत्यू साधारणतः ४ ते ५…
विकासाचा वेग खड्ड्यांमधून! ठेकेदार, प्रशासनाचे दुर्लक्ष; वाहनचालक हैराण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) हातखंबापासून ते अगदी मिऱ्यापर्यंत विविध भागांतील रस्ते अक्षरशः खड्ड्यांच्या महाप्रदर्शनात बदलले आहेत. महामार्गाचे काम सुरू असले तरी ठेकेदार 'रवी इन्फ्रा' कंपनीकडून नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेतली जात आहे.…
आंतरजिल्हा बदल्या थांबल्या; शिक्षकांची प्रतीक्षा वाढली
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक लागल्यामुळे परजिल्ह्यात बदलीसाठी उत्सुक असलेल्या शिक्षकांच्या प्रतीक्षेला आणखी वेळ लागणार आहे. जालना जिल्ह्यातील बदल्यांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे राज्य शासनाने…

