…तर आजचे बसस्थानक लोकार्पण आणि कृषी प्रदर्शनही रद्द करा – अॅड देवेंद्र (बंटी) वणजू
(रत्नागिरी) भारतीय सैन्य दलाच्या मनोबलासाठी रविवार दिनांक ११ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर “तिरंगा रॅली” आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही रॅली…
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात विद्युत पोल असूनही दिवे नाहीत, अपघाताचा धोका
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) रत्नागिरी MIDC परिसरातील काही रस्त्यांवर उभे करण्यात आलेले विद्युत पोल असूनही त्यावर दिवे बंद असल्याचे चित्र पाहायचं मिळत आहे. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी रोजंदारीवर काम…
बँकेने जप्त केलेल्या मिळकतीत जबरदस्तीने प्रवेश; संशयितावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी ) बँकेने थकबाकीपोटी जप्त केलेल्या मिळकतीत जबरदस्तीने प्रवेश करत कुलूप तोडून नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शहरालगत नाचणे परिसरात घडली.दानिश जमीर…
रत्नागिरीतील एसटी विभागाला ‘भाडेवाढीचा’ बूस्टर!
दररोजच्या उत्पन्नात दीड ते दोन लाखांची वाढ; तीन महिन्यांत १.३५ कोटींचं उत्पन्न
मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनप्रकरणी ‘त्या’ बांगलादेशी महिलेस जामीन
देशात बेकायदा प्रवेश; नवी मुंबईत अटक
शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या १६व्या शाखेचे कसबा शास्त्रीपूल येथे भव्य उद्घाटन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) सहकार क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवणाऱ्या शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुचांबे यांच्या कसबा शास्त्रीपूल येथील १६व्या शाखेचे उद्घाटन नुकतेच खासदार विनायक राऊत यांच्या…
मिऱ्या- नागपूर महामार्गाचे काम निकृष्ट: कारवांचीवाडी येथे नव्याने केलेल्या मार्गिकेला भेगा
रवी इन्फ्रा कंपनीच्या कामाची गुणवत्ता संशयाच्या भोवऱ्यात; NHAI विभागाच्या दुर्लक्षामुळे जनतेचा पैसा वाया
दापोली: आंजर्ले समुद्रात २२ वर्षीय पर्यटक तरुणीचा बुडून मृत्यू
( दापोली ) दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पुण्यातील २२ वर्षीय महिला पर्यटकाचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (१० मे) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या…
मे महिन्यात IPL 2025 सुरू होणार नाही! चाहत्यांची प्रतीक्षा आणखी वाढणार
(नवी दिल्ली) देशामध्ये सध्या अशांतता आहे, त्याचे कारण म्हणजेच सुरु असलेले पाकिस्तानविरूध्द युध्द. भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण चिघळत चालले आहे, त्यामुळे भारतामध्ये चिंतेच्या वातावरणामुळे देखील तणाव वाढत आहे. त्यामुळे आयपीएलदेखील…

