बालकलावंत सांगणार छत्रपती शिवरायांची गाथा: बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम; राज्यभरातील बालकलावंतांचे सादरीकरण
( मुंबई / गणेश तळेकर ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची गाथेचा आदर्श बालकांपुढे असावा व त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष…
किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
( रत्नागिरी / प्रतिनिधी ) पावस एस.टी. स्थानक परिसरात किरकोळ वादातून रिक्षा चालकावर लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. 'तू माझ्याकडे रागाने का बघतोस?' एवढ्याशा कारणावरून झालेल्या या…
खेडमध्ये खंडणीसाठी तरुणाचे अपहरण? रसाळगड फाटा परिसरात बोलेरोमधून तरुणाला जबरदस्ती उचलले
(खेड /प्रतिनिधी) खेड तालुक्यातील रसाळगड फाटा परिसरात पैशांच्या वादातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण…
राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरीतील त्या थकीत कर्जदारांविरोधात बँकेने सुरू केलेली कारवाई योग्यच – अध्यक्ष संजय आगेले व सीईओ शेखरकुमार अहिरे
(राजापूर) राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतील त्या थकित कर्जदारांविरोधात कर्ज वसुली प्रकरणी बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये रत्नागिरी सहाय्यक निबंधक कार्यालामार्फत सुरू केलेली कारवाई नियमाप्रमाणे…
केळशीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, तब्बल ५१ जणांवर गुन्हा दाखल
(दापोली) तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ल्यात उरुस उत्सवादरम्यान दोन्ही गटांमध्ये भांडण व तुंबळ हाणामारी घडली. या भांडणात एका महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांना मिळाली असून, तब्बल ५१ जणांवर गुन्हा दाखल…
शामराव नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा : उपाध्यक्ष आणि सुभाष शिंदे यांचा जामीन अर्ज नामंजूर, तिसऱ्या अर्जाची सुनावणी पुढे
(खेड / रत्नागिरी) तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत उघडकीस आलेल्या तब्बल ४ कोटी २२ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोन संशयितांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. बुधवार (१० सप्टेंबर)…
पुरुषांशी बरोबरी किंवा स्पर्धा न करता महिलांनाही मिळावी समान संधी- चित्रा बुझरुक
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेस सुरुवात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम विशेष पुरस्काराने मुंढर-कातकरी ग्रामपंचायत सन्मानित
(गुहागर / रामदास गमरे) संत गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान हा देशातील एक महत्त्वाचा उपक्रम असून महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात स्वच्छता आणि जनजागृती करणे व सामूहिक सहभागातून गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी…
तुरळ गावात तहकूब ग्रामसभा उत्साहात; तंटामुक्त अध्यक्षाची निवड आणि विकासाचे ठोस निर्णय
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यातील तुरळ गावात १९ ऑगस्ट २०२५ रोजी होणारी नियमित ग्रामसभा कोरम पूर्ण न झाल्यामुळे होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर ११ सप्टेंबर २०२५ रोजी तहकूब सभा घेण्यात आली.…

