‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ला कॅबिनेट मंजुरी, 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा
(नवी दिल्ली) केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजना’ला कॅबिनेटची मंजुरी दिली आहे. या योजनेतून देशातील सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून, शेतीसाठी नवीन आधुनिक उपकरणे, सुधारित सिंचन सुविधा…
राज्यातील मंत्री आणि अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा गंभीर आरोप; काँग्रेसने चौकशीची मागणी केली
(मुंबई) राज्यातील काही आजी-माजी मंत्री आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप जोर धरत आहे. या प्रकरणात गोपनीय शासकीय कागदपत्रे हनीट्रॅपच्या माध्यमातून बाहेर पडत असल्याचेही संशय व्यक्त केला जात आहे.…
१६ बी.एड. महाविद्यालयांची मान्यता रद्द
( मुंबई ) राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद (NCTE), नवी दिल्लीने आपल्या नियामक अधिकारांचा वापर करत महाराष्ट्रातील १६ बी.एड. महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. ही कारवाई नियमानुसार करण्यात आली असून, त्यातील…
भारतीय सिंगल माल्टमध्ये नवा बादशहा! ‘ज्ञानचंद अदंबर’ने पटकावला क्रमांक १ चा किताब
(नवी दिल्ली) तळीरामांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे! भारतातील लोकप्रिय ‘इंद्री’ सिंगल माल्ट व्हिस्कीला आता मागे टाकत ‘ज्ञानचंद अदंबर’ या नव्या व्हिस्कीने पहिल्या क्रमांकाचे विजेतेपद पटकावले आहे. लास वेगासमध्ये नुकत्याच पार…
निमिषा प्रियाच्या फाशी शिक्षेत तात्पुरती मुदतवाढ; ‘दीयत’ स्वीकारण्यास स्पष्ट नकार
(सना / येमेन) येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रिया हिच्यासाठी मिळालेला काही तासांचा दिलासा आता पुन्हा अनिश्चिततेत गेला आहे. पीडित तलाल अब्दो मेहदी यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा…
अवैध सावकारी प्रकरणांची जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी; ७७१ हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत
(मुंबई) राज्यातील परवाना नसलेल्या सावकारांकडून बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्याच्या तक्रारींवर आता जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या…
निसरड्या रस्त्याने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; सहा वाहने एकमेकांवर आदळली, चार जण गंभीर
(पनवेल) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण साखळी अपघात झाला असून, यामध्ये सहा वाहने एकमेकांवर आदळल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भाताण बोगद्यामध्ये बुधवारी संध्याकाळी…
रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक पदावर बदल; सतीश शिवरकर यांची बदली, विवेक पाटील नव्या जबाबदारीवर; शहर पोलिस निरीक्षकांच्या बदलीवरून चर्चांना उधाण
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहराच्या पोलिस निरीक्षकपदावर प्रशासनाने मोठा बदल केला असून, पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची बदली जिल्हा नियंत्रण कक्षात पोलिस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता…
८५ कोटींच्या करवसुलीचं मोठं लक्ष्य; रत्नागिरीतील ग्रामपंचायतींसमोर मोठं आव्हान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना चालू आर्थिक वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचं तब्बल ८५ कोटी ३७ लाख रुपयांचं उद्दिष्ट गाठावे लागणार आहे. मार्च २०२६ पर्यंत ही वसुली पूर्ण करण्याचं…
अवैध वाळू उत्खननावर सरकारचा बडगा; महसूल-पोलिसांची संयुक्त कारवाई, फौजदारी गुन्ह्याची तंबी
(मुंबई / प्रतिनिधी) राज्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईचा निर्णय घेत, आता केवळ दंड आकारून वाहने सोडली…

