हातखंबा वळणावर गॅस टँकर पलटी: चालकावर गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जयगड येथून कोल्हापूरच्या दिशेने जात असलेला गॅस टँकर हातखंबा गावच्या वळणावर वेगात आल्याने अनियंत्रित होत पलटी झाला. २८ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला…
एकत्र जीवन… एकत्र निरोप : निवळीतील वयोवृद्ध दाम्पत्याचा एकाच दिवशी अंत
अखेरच्या इच्छेप्रमाणे रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
फुणगुस ग्रामपंचायतीकडून माहिती लपवली जात असल्याचा आरोप; उपोषणाचा इशारा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस ग्रुप ग्रामपंचायतीकडून माहिती अधिकारात मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ सुभाष लांजेकर यांनी केला आहे. ग्रामविकास अधिकारी अशोक भुते यांनी जाणीवपूर्वक…
केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षकसंघाने घेतली भेट
(रत्नागिरी / वार्ताहर) केंद्रीय शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान यांची अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या विविध अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली. या शिष्टमंडळात केंद्रीय…
राज्य सरकारच्या लाडक्या योजनांना ब्रेक; निधीअभावी चार मोठ्या योजना बंद
विधानसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या दहा महत्वाकांक्षी योजनांमुळे राज्य सरकारवर तब्बल १.३६ लाख कोटींचे कर्जाचे ओझे आले आहे. परिणामी, मुख्यमंत्री तीर्थदर्शन, मुख्यमंत्री वयोश्री योजना, ‘एक रुपयात पिकविमा’ आणि…
गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्यांची घोषणा; प्रवाशांसाठी मोठा दिलासा
गणेशोत्सवानिमित्त ‘शिवसेना एक्सप्रेस’ मोफत सेवा
हिंदी सक्तीला विराम, नवीन अभ्यासक्रमातही बदल !
(मुंबई) हिंदी सक्तीविरोधातील विरोधकांसह जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करत एक मोठा निर्णय घेतला आहे. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा बंधनकारक असण्याची…
साईबाबांनी मृत्यूसमयी दिलेली “ती” 9 नाणी 18 कशी झाली? गायकवाड आणि शिंदे कुटुंबांत दावे-प्रतिदावे
शिर्डीच्या साईबाबांनी त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांची सेवा करणाऱ्या निष्ठावान भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना दिलेली चांदीची 9 नाणी सध्या नव्या वादात सापडली आहेत. या नाण्यांच्या मालकीवरून लक्ष्मीबाईंचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या…
राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार !
(मुंबई) राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या गुणवत्ताधिष्ठित कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या…

