जागावाटपावरून विश्वासघात? रत्नागिरीत काँग्रेस-राष्ट्रवादीची महाविकास आघाडीला ‘पंक्चर’
(रत्नागिरी) नगरपरिषद निवडणुकीच्या उंबरठ्यावर महाविकास आघाडीला लागोपाठ धक्के बसत असतानाच रत्नागिरीतही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप करत काँग्रेस आणि…
शाहीर जयंत (बापू) चव्हाण यांना कलगी तुरा शाहीर पुरस्कार
(मुंबई / निलेश कोकमकर) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्दचे सुपुत्र, जाखडी–नमन या कोकणातील प्रख्यात लोककला परंपरेचे जतनकर्ता शाहीर जयंत राजाराम चव्हाण (उर्फ बापू) यांना यंदाचा ‘कलगी तुरा शाहीर पुरस्कार…
खालगांव येथील श्री जाकादेवी देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवात सुमारे २० हजार भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन!
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील श्री जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी येथे देव दिवाळीनिमित्त ३ दिवशीय वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज देव दिवाळी यात्रोत्सवाला स्थानिकांसह जिल्हा परजिल्ह्यातील सुमारे…
नागरी संरक्षण दल रत्नागिरीच्या जैतापूर आणि परिसरातील स्वयंसेवकांकडून नाटे पोलीस ठाण्याचा सत्कार; उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन
(राजापूर / राजन लाड) रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते नुकताच नाटे पोलीस ठाण्याचा सत्कार करण्यात आला होता. उत्कृष्ट गुन्हे उकल, ISO मानांकन, तसेच CCTNS प्रणालीतील जिल्हास्तरीय…
सरन्यायाधीश गवई निरोप समारंभात म्हणाले, “मी धर्मनिरपेक्ष, मला बौद्ध धम्माचे..”
निवृत्तीच्या अखेरच्या दिवसात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितले की, ते खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असून सर्व धर्मांवर विश्वास ठेवतात आणि बौद्ध धर्माचे आचरण करतात. धार्मिक अध्ययनात खोलवर गेले नसले तरी…
महामार्ग प्राधिकरणाचा नियोजनशून्य कारभार! सोनवी पुल गर्डरकामामुळे वाहतूक ठप्प, सर्वसामान्य जनतेला मनस्ताप; रुग्णवाहिकेलाही अडवले
(संगमेश्वर / एजाज पटेल) काल दिनांक २० नोव्हेंबर रोजी रात्री १० नंतर सोनवी पुल गर्डरकामाला प्रत्यक्ष सुरुवात होणे आवश्यक होते, कारण पथकाद्वारे महामार्ग प्राधिकरणाने रस्ता रात्री १० वाजल्यानंतर वाहतूकीसाठी बंद…
गावखडीतील जागृत ग्रामदैवत श्री जाकादेवीची देवदिवाळी जत्रा उत्साहात संपन्न
(गावखडी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील जागृत ग्रामदेवता श्री जाकादेवी यांच्या देवदिवाळी निमित्त एक दिवसीय जत्रा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडली. हजारो भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक…
जिल्हास्तरीय युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची दमदार कामगिरी!
(रत्नागिरी) युवकांचा सर्वांगीण विकास, सांस्कृतिक परंपरांचे जतन तसेच सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवाच्या जिल्हास्तरीय…
प्रा. श्री. पु. भागवत स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘कला साहित्य संस्कृती व्यवहार’ परिसंवाद उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न
( देवरुख / प्रतिनिधी ) देवरुखमधील 'डी-कॅड' कॉलेजमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेकानेक वाङ्मय अभ्यासक सोत्साह, सानंद वावरत होते, गप्पाटप्पांच्या माहोल रंगला होता. निमित्त होते ते देवरुख चे सुपुत्र ख्यातनाम संपादक-समीक्षक…
“शेती सोडून मुंबई-पुण्याच्या मागे धावू नका, हिंमत हरलेला योद्धा युद्ध जिंकत नाही”; कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांचा कानमंत्र
(चिपळूण / प्रतिनिधी) "कोकणातील तरुणांनी आता मुंबई-पुण्याच्या नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या गावातील शेतीत लक्ष घालण्याची गरज आहे. हिंमत हरलेला योद्धा कधीच युद्ध जिंकू शकत नाही, त्यामुळे जिद्दीने शेती करा आणि…

