सामाईक विहिरीवरून वाद पेटला; महिलेला दांडक्याने मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा
(राजापूर /प्रतिनिधी) सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना राजापूर तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे घडली. या प्रकारात ५४ वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी…
आर एच पी फाउंडेशनचा माणुसकीचा हात; दिव्यांग विलास कदम यांना निओ मोशनची यांत्रिक व्हीलचेअर भेट
(रत्नागिरी / वार्ताहर) देवरुख तालुक्यातील हातीव येथील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते श्री विलास दिनकर कदम (वय ६८) यांना आर एच पी फाउंडेशनच्या सहकार्याने निओ मोशनची यांत्रिक व्हीलचेअर गाडी उपलब्ध करून देण्यात…
शेतकऱ्यांच्या हातात सरकारने भोपळाच दिला; आंबा-काजू नुकसानभरपाईवर राजू शेट्टींचा संताप; १५ मे रोजी ‘वर्षा’वर धडक मोर्चा
(सिंधुदुर्ग /रत्नागिरी) कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सातत्याने आंदोलन आणि पाठपुरावा करूनही…
खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; एकाचा मृत्यू, एक गंभीर
( पेण ) पेण-खोपोली मार्गावरील भोगावती नदीजवळील हनुमान मंदिर परिसरात बुधवारी रात्री भीषण अपघात घडला. रस्त्यावरील मोठा खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात रिक्षा थेट नदीच्या पात्रात कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर…
राज्यातील सर्व शिक्षकांसाठी दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; गैरहजर राहिल्यास होणार कारवाई
( मुंबई ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी दरवर्षी किमान ५० तासांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (CPD Training) अनिवार्य करण्यात आले आहे. शालेय शिक्षण…
“ममताराज” संपुष्टात! मंत्रिमंडळ बरखास्त; विधानसभा विसर्जित करण्याची राज्यपालांची अधिसूचना
(कोलकाता) पश्चिम बंगालच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोड घडली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीतील पराभवानंतरही राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले आहे. या निर्णयामुळे राज्यात भाजपच्या नव्या सरकारच्या…
पत्नी घर सोडून गेल्याच्या रागातून पित्याने केली साडेतीन वर्षांच्या मुलीची हत्या; 5 वर्षीय मुलगा बचावला
बाबूसाहेब, माझ्या लेकाला फासावर लटकावा, बापाने रडत रडत हात जोडले
वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना तिघा जीवलग मित्रांचा मृत्यू; भरधाव कारची ट्रकला धडक
(सोलापूर) सोलापूर शहरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला असून, वाढदिवसाच्या पार्टीवरून परतणाऱ्या तिघा जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे नाका ते मार्केट यार्ड मार्गावरील हैदराबाद रोडवर भरधाव कारने रस्त्याच्या…
कलिंगड नाही तर…! पायधुनीतील डोकाडिया कुटुंबाच्या चौघांच्या मृत्यूमागचे खरे कारण 11 दिवसांनी उघड
(मुंबई) मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यू प्रकरणाचा अखेर 11 दिवसांनी उलगडा झाला आहे. सुरुवातीला चिकन बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र…
चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याला विजेचा शॉक देऊन हत्या; पत्नीला जन्मठेप
(नांदेड) नांदेड जिल्ह्यातील एका खळबळजनक हत्या प्रकरणात भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चारित्र्यावर संशय घेतल्याच्या रागातून पतीला विजेचा शॉक देऊन हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर…

