भरधाव कंटेनरखाली सहा जण चिरडले; चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर
(बीड) सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज (शनिवार) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सहा जणांना भरधाव कंटेनरने चिरडले. या दुर्घटनेत चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर…
रत्नागिरीत गणपती सणात दुर्दैवी घटना; ५१ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू
ल(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील बेहेरेवाडी, मेर्वी येथे गणपती सणादरम्यान दुर्दैवी घटना घडली असून सतिश सखाराम पुजारी (वय ५१, रा. विलेपार्ले, मुंबई) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतिश…
अतिवृष्टीचा फटका; रत्नागिरी जिल्ह्यात पिकांचे १० लाखांचे नुकसान
(रत्नागिरी) गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे एकूण ३९२ शेतकऱ्यांचे ११९.७३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, यामुळे १० लाख ४९ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान…
अकरावी प्रवेशाची अखेरची संधी आज; राज्यभरात ८.६० लाख जागा शिल्लक
(मुंबई) राज्यातील अकरावी प्रवेशाच्या अखेरच्या फेरीची निवडयादी शुक्रवारी जाहीर झाली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आज (शनिवार) प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे. यंदा पहिल्यांदाच ही प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जात…
ही आहे जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती !
भारतात गणेश मंदिरं आणि मूर्तींची भरभरून संख्या आहे. लालबागचा राजा, सिद्धिविनायक यांसारख्या गणपती मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. मात्र, जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती भारतात नसून थायलंडमध्ये…
शासकीय बालसुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली पळाल्या; २ मुली सापडल्या, चौघींचा शोध सुरू
(ठाणे) उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ येथील शासकीय मुलींच्या बालसुधारगृहातून सहा अल्पवयीन मुली पलायन केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) उघडकीस आली. या सहा मुलींमध्येल्या २ मुलींचा शोध लागला असून उर्वरित…
राज्यात ₹34,000 कोटींची महागुंतवणूक; 17 सामंजस्य करारांद्वारे 33,000 रोजगार संधी निर्माण होणार
(मुंबई) महाराष्ट्रात एकूण ₹34,000 कोटींची भव्य औद्योगिक महागुंतवणूक होणार असून, त्यातून राज्यात जवळपास 33,000 नवीन रोजगार संधी निर्माण होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आज…
मराठा आरक्षणावर सरकार सकारात्मक, आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मागणी योग्य ‘ट्रिपल टेस्ट’ आवश्यक - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
150 दिवस कृती आराखडा सादरीकरणासाठी; कोकण विभागीय स्तरावरून रत्नागिरीची निवड
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून 150 दिवस कृती आराखडयाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाही बाबत सादरीकरण मागविण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत गुणांकनाच्या अनुषंगाने सर्व मुद्यांबाबत कार्यवाही करण्यात…
आरवली–बावनदी महामार्गावर खड्ड्यांचा महासापळा! अधिकाऱ्यांची आश्वासने हवेतच, गणेशभक्तांचा जीव धोक्यात
(संगमेश्वर / एजाज पटेल) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भक्त कोकणात दाखल होत असताना आरवली–संगमेश्वर ते बावनदी महामार्ग खड्ड्यांचा महासापळा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून,…

