अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ३२ बालविवाह रोखले – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
(मुंबई) राज्यात अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास विभागाने ‘स्पेशल फोर्स’च्या माध्यमातून मोठी कारवाई करत एकाच दिवशी तब्बल ३२ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री…
पालघर कोंसाईतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 2 ठार, 4 गंभीर; बेकायदेशीर कारखान्यांवर प्रश्नचिन्ह
(पालघर) पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मंगळवारी फटाका निर्मिती केंद्रात भीषण स्फोट होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोंसाई गावात दुपारी सुमारे १२…
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठा विलंब: राज्यात 40 हजार प्रकरणे प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली
(मुंबई) राज्यात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. नियमांनुसार, जात पडताळणीसाठी दाखल केलेले प्रकरण ९० दिवसांत निकाली काढणे अपेक्षित असते. प्रस्तावात त्रुटी असल्यास…
भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेच्या दिवशीच पत्नी कल्पनाच्या नावावर कोकणातील 58.5 लाखांची जमीन नोंदणी, महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
(रायगड) भोंदूगिरीच्या नावाखाली लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरातला अटक झालेल्याच दिवशी त्याच्या पत्नी कल्पना खरात हिच्या…
श्रद्धा-अध्यात्मावर आधारित केदार शिंदे यांचा ‘गणा धाव रे’ नवा मराठी चित्रपट चर्चेत
मराठी चित्रपटसृष्टीतील आशयपूर्ण आणि प्रेक्षकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे केदार शिंदे आता ‘गणा धाव रे’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘बाईपण भारी देवा’ सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर शिंदे यांचा हा…
ठाण्यातही ‘भोंदूबाबा’ अशोक खरात कनेक्शन; माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर अडचणीत, महिलेची तक्रार
(ठाणे) ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाणे येथे एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मोठा खुलासा समोर आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी तक्रारदार महिलेला कथित…
समीर वानखेडे प्रकरणात केंद्राचा सीलबंद अहवाल हायकोर्टात, 28 एप्रिलला निर्णायक सुनावणी
(मुंबई) आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेवर केंद्र सरकारने अखेर मंगळवारी हायकोर्टात सीलबंद अहवाल सादर केला. या अहवालाची नोंद घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या…
पाचल पंचक्रोशीतर्फे ‘विशाल हिंदू संमेलन’चे आयोजन; २६ एप्रिल रोजी तळवडे येथे होणार भव्य कार्यक्रम
(राजापूर / तुषार पाचलकर) सकल हिंदू समाज, पाचल पंचक्रोशीच्या वतीने येत्या रविवारी २६ एप्रिल २०२६ रोजी ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. तळवडे येथील प्रभावती हॉल येथे सकाळी १०.३०…
रत्नागिरीत ३९० रुग्णांना ३.०७ कोटींची मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिला उपचारांना आधार
(रत्नागिरी) शासनाच्या विविध आरोग्य योजनांतून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रभावी आधार ठरत आहे. आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३९० रुग्णांना एकूण सुमारे…
देवरुखच्या भारती राजवाडे राज्यस्तरीय ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित
(देवळे / प्रकाश चाळके) सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देवरुख येथील सौ. भारती जयंत राजवाडे यांना राज्यस्तरीय ‘नारी शक्ती पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप (ता.…

