“मायदेश फाऊंडेशन”च्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचा चेहरा मोहरा बदलणार – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सभागृहाचे कामही प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या मजल्याचे काम बाकी असले तरी १२,००० चौ. फुट एफ.एस.आय.वर…
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पैसा फंड हायस्कूलचे यश; दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने, त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी…
आरएचपी फाउंडेशनच्या मदतीने पॅराप्लेजिक मंदार आग्रे यांना मिळाली निओमोशन इलेक्ट्रिक व्हीलचेअर
(रत्नागिरी) संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी गावातील २१ वर्षीय कु. मंदार रमेश आग्रे या पॅराप्लेजिक तरुणाला आरएचपी फाउंडेशनच्या माध्यमातून निओमोशनची आधुनिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर प्राप्त झाली आहे. मंदारच्या वडिलांचे नाव रमेश सोमाजी आग्रे…
दंगा करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसावर हात उचलला; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) तालुक्यातील शिरगाव येथे दंगा घालणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या अंमलदारावरच संशयिताने हल्ला केला. या प्रकारात शहर पोलिस ठाण्यातील अंमलदार विजय आंब्रे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय…
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतिदिन कार्यक्रम आंबडवे येथे होणार
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग आणि तालुका शाखा मंडणगड तसेच ग्रामशाखा आंबडवे यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, मु. आंबडवे, ता.…
लांजा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ : १२ शेळ्या ठार, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
(लांजा) तालुक्यातील आडवली-हसोळ परिसरात शनिवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल १२ शेळ्यांचा बळी गेला. यात चार बोकड आणि आठ शेळ्या ठार झाल्याने शेतकऱ्यांचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे मोठे नुकसान…
रत्नागिरीत तिहेरी खून प्रकरणाचा गुंता गडद : दुर्वास पाटीलच्या वडिलांना अटक
(रत्नागिरी /प्रतिनिधी ) वाटद-खंडाळा तिहेरी खून प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालला आहे. मुख्य आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांनाही पोलिसांनी आता गजाआड केले आहे. जयगड पोलिसांनी दर्शन पाटील (रा. वाटद-खंडाळा,…
…तर राज्यातील दीड लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार
(मुंबई) राज्यातील तब्बल दीड लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबणार आहे. शालेय शिक्षण विभागाने शालार्थ आयडीमधील बोगसगिरी थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला असून, वेतन अधीक्षकांनी यासंदर्भात शाळांना आदेश जारी केले…
दोन खासगी महिला पंधरा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळ्यात
(रायगड) पतन विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामाचा गुणवत्ता अहवाल मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना दोन खासगी महिलांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगडच्या पथकाने रंगेहात पकडले. घटनेचा तपशील : श्रेयस नंदकुमार…
राज्यातील ७५ गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करावे – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार
(मुंबई) राज्यात सेवा पंधरवड्यानिमित्ताने अत्याधुनिक तंत्रज्ञान, वेगवान इंटरनेट सेवा, वायफाय व विविध कार्यप्रणालीत कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर याद्वारे राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष…

