जिल्ह्याच्या ‘शाश्वत विकास ध्येय’ प्रगती अहवालाचे प्रकाशन
(रत्नागिरी) संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येय 2030 (SDG 2030) उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याच्या सन 2015-16 ते 2022-23 या कालावधीतील जिल्हा निर्देशक आराखडा प्रगतीमापन अहवालाचे प्रकाशन पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते…
जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामावरुन पालकमंत्र्यांची बांधकाम विभागावर नाराजी
(रत्नागिरी) जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपुजन 12 वर्षापूर्वी पार पडले. एमआयडीसीने 14 एकरची जागा त्यासाठी दिली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने 10 कोटी 50 लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तरीही सार्वजनिक बांधकाम…
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नगर वाचनालयाच्या नूतन वास्तूत ग्रंथपूजन; दीपावलीपूर्वी वाचनालय सुरु होणार – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी) रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाचे नूतन इमारतीसाठीचे काम दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी भूमिपूजन करून सुरू झाले. बरोब्बर ९ महिन्यात म्हणजे दि.२ ऑक्टोबर दसऱ्याचा मुहूर्त साधून वाचनालयाची ग्रंथसंपदा परत पूर्ववत नव्या वास्तूत…
थिबाराजा कालीन बुद्ध विहार ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाने संपन्न
(कळझोंडी / किशोर पवार) रत्नागिरी तालुका थिबाराजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टची सर्वसाधारण वार्षिक सभा आयुष्यमान प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन शिवाजीनगर…
पालीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न
(पाली / वार्ताहर) प्राथमिक आरोग्य केंद्र खानू अंतर्गत पाली आरोग्य उपकेंद्राच्या वतीने ग्रामपंचायत पाली येथे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात मोठ्या संख्येने…
आजपासून UPI पेमेंटमधील महत्त्वाचं फीचर बंद!
(मुंबई) यूपीआय (UPI) मुळे व्यवहार जलद, सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. एका क्लिकवर हजारो रुपयांचा व्यवहार होतो, त्यामुळे रोख पैसे बाळगण्याची चिंता आता संपली आहे. मात्र, आजपासून (१ ऑक्टोबर २०२५)…
लाडकी बहीण योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी सरकारचा नवा नियम; पती किंवा वडिलांची ई-केवायसी अनिवार्य
(मुंबई) विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतं मिळवून देणारी लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी आर्थिक डोकेदुखी ठरत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर आलेला प्रचंड भार कमी करण्यासाठी बोगस लाभार्थी शोधून काढण्याची…
आजपासून आधार कार्ड अपडेटचे नवे नियम लागू; जाणून घ्या किती असेल शुल्क
(मुंबई) आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र असून, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते अनिवार्य आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) हे कार्ड जारी करते आणि त्याच संस्थेकडून विविध…
शोएब मुख्तार इब्जी यांना महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीचा “आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२३” जाहीर
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी (महाराष्ट्र शासन) तर्फे २०२१, २०२२ आणि २०२३ सालचे पुरस्कार अखेर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी…
दुर्गम भागात कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न; माचाळ येथे विधी साक्षरता शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
(रत्नागिरी) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्यातर्फे मौजे माचाळ (ता. लांजा) या दुर्गम…

