खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; महिला आरक्षणामुळे नगराध्यक्षपदावर उत्सुकतेचे सावट
(खेड / रत्नागिरी प्रतिनिधी) आगामी खेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चढू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीची औपचारिक भूमिका अद्याप निश्चित झालेली नसली तरी सर्व पक्षांनी आपापल्या पातळीवर तयारीचा…
कोल्हापूरनंतर सिंधुदुर्गातही शक्तिपीठ महामार्गाला विरोध; संघर्ष समितीची स्थापना
(सावंतवाडी) कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात आवाज उठू लागला आहे. “हा महामार्ग सर्वसामान्य माणूस, शेतकरी आणि बागायतदारांसाठी नव्हे, तर केवळ मोठ्या भांडवलदार आणि खनिज वाहतूकदारांच्या फायद्यासाठी रचलेला प्रकल्प…
खेडशी येथील देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला सहा महिन्यांनंतर अटकपूर्व जामीन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी येथील लॉजवर उघडकीस आलेल्या देहव्यापार प्रकरणातील मुख्य संशयिताला अखेर सहा महिन्यांच्या फरारीनंतर दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय, रत्नागिरी यांनी सलमान नजमुद्दीन मुकादम (३०,…
कुणबी समाजाच्या ‘नवी दिशा’ सभेत एकीचा एल्गार; आरक्षणावर दुसऱ्यांचा हक्क नसल्याचा ठाम निर्धार
(संगमेश्वर / प्रतिनिधी) संगमेश्वर कुणबी समाजाच्या आरक्षण हक्कासाठी आणि समाजातील ऐक्य दृढ करण्याच्या उद्देशाने आंबेडखुर्द येथील कुणबी भवनात ‘भव्य आभार व नवी दिशा’ सभा मोठ्या उत्साहात पार पडली. कुणबी समाजोन्नती…
मोबाइलवर फोटो टिपल्याचा राग; वृद्धावर हल्ला
(संगमेश्वर) मोबाइल फोनमध्ये चुकून फोटो टिपल्याच्या रागातून एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील कासे येथे घडली. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी एका महिलेसह उमेश घाणेकर आणि दिनेश घाणेकर…
मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
(रत्नागिरी) जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज मिऱ्या-नागपूर, मुंबई-गोवा मार्गाच्या कामाची पाहणी केली. महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना सूचना देतानाच त्यांनी समस्याही जाणून घेतल्या. राजापूर प्रांताधिकारी डाॕ जस्मीन, जीवन देसाई,…
गणपतीपुळे समुद्रात बुडताना सांगली जिल्ह्यातील तरुणाला वाचविण्यात यश; बुधवारी घडली घटना
(गणपतीपुळे / वैभव पवार) मागील ऑक्टोबर महिन्याच्या दिवाळी पर्यटन हंगामात गणपतीपुळे समुद्रात लागोपाठ समुद्रात बुडणाऱ्यांची संख्या ताजी असतानाच नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सांगली जिल्ह्यातील विटा तालुका खानापूर येथील २५ वर्षीय तरुणाला…
महाराष्ट्रातील ‘हे’ शहर बनले आशियातील सर्वात आनंदी शहर! बीजिंग, शांघायलाही मागे टाकत ‘ड्रीम सिटी’ अव्वल स्थानी
( मुंबई ) भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई आता आशियातील सर्वात आनंदी शहर म्हणूनही ओळखली जात आहे. ‘टाइम आऊट’ (Time Out) या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईने…
जागतिक दर्जाचे विधि शिक्षणाचे केंद्र उभारणार — मुख्यमंत्री फडणवीस
मुंबईत ‘महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ’ प्रकल्पाचा शुभारंभ व कोनशिला अनावरण
प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विक्री करणाऱ्यांवर कारवाई; कोकण विभागात ९८ विक्रेत्यांकडून १९ लाखांचा साठा जप्त
(रत्नागिरी) विषारी घटक असलेल्या ‘कफ सिरप’च्या सेवनाने बालकांचे मृत्यू झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आता ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप विकणाऱ्या कोकण विभागातील तब्बल ९८ औषध…

