राजापूर पाचलच्या आकांक्षा तेलंगची महाराष्ट्र पोलिसात निवड; जिद्द आणि मेहनतीने गवसला यशाचा मुकुट
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल कोंडवाडी येथील कु. आकांक्षा प्रमोद तेलंग हिने स्वतःच्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे…
प्रसाद देवस्थळी यांना ‘समर्थ रत्न’ पुरस्कार; क्रीडा पर्यटनातून कोकणात उभी केली फिटनेस चळवळ
(संगमेश्वर) धामापूर तर्फे संगमेश्वर गावाचे रहिवासी व सुवर्णसूर्य फाऊंडेशनचे संचालक श्री प्रसाद देवस्थळी यांची ‘समर्थ रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सुवर्णसूर्य फाऊंडेशनच्या माध्यमातून जवळपास ३० ते ३५ गावांमध्ये क्रीडा…
रत्नागिरी जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदांचा सस्पेन्स संपला; पाच नावांची घोषणा, सव्वा वर्षांचा कार्यकाळ निश्चित
(रत्नागिरी) जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच महत्त्वाच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे,…
अशोक खरात प्रकरणात अधिकाऱ्यावर शिस्तभंगाचा बडगा, कोट्यवधींची संपत्ती चर्चेत
( मुंबई ) नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता प्रशासकीय पातळीवरही कारवाईचा वेग वाढला आहे. या प्रकरणाशी संबंधित असल्याच्या आरोपांमुळे उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती शासनाने तत्काळ रद्द केली…
“मुंबईत शक्ती दाखवली तरच आरक्षण मिळेल” मनोज जरांगे पाटील यांचा धनगर आरक्षणाला पाठिंबा
(मुंबई) धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दर्शवला. उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेत…
“आरोपीला योग्य कायदेशीर मदत नाही, हा न्यायाचा गर्भपात”
7 वर्षांच्या बालिकेच्या बलात्कार-हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा रद्द, खटला नव्याने चालवण्याचे आदेश
उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार; विधानपरिषद निवडणुकीत रंगणार मोठी राजकीय लढत
( मुंबई ) राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण 9 आमदारांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सदस्यांना निरोप देण्यात आला असून,…
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवार यांची बंगळुरूत Zero FIR, कटकारस्थानाचा गंभीर आरोप
(बंगळुरू) महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या अपघातामागे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित…
मधु मंगेश कर्णिक यांचा मालगुंडमध्ये विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद
(तरवळ / अमित जाधव) मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार, कवी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय…
रक्ताची उलटी झाल्यानंतर उपचारापूर्वीच मृत्यू
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून…

