मिरकरवाड्यात मध्यरात्री पडीक झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
(रत्नागिरी /प्रतिनिधी) शहरातील मिरकरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका पडीक झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री साधारण १२ ते १२.३० दरम्यान अचानक भडकलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण…
‘माझ्या मुलांचे छत्र हिरावले; आता आम्हाला फक्त न्याय हवा’; एजाज कुरेशी यांच्या पत्नीची हृदयद्रावक आर्त हाक
(चिपळूण /प्रतिनिधी) ‘माझ्या मुलांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हिरावले गेले, माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. आम्ही त्यांचे काय बिघडवले होते? आता आम्हाला केवळ न्याय हवा आहे,’ अशा हळव्या पण ठाम शब्दांत…
२००२ च्या मतदारयादीशी २०२५ च्या नोंदींचे मॅपिंग; माहेरच्या नोंदींसाठी महिलांची धावपळ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला जिल्ह्यात वेग आला असून, सन २०२५ मधील मतदार नोंदींचे सन २००२ च्या मतदारयादीशी मॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू…
मोबाईलऐवजी टॅबवर वाचन करा; डोळ्यांचे आरोग्य जपा – डॉ. प्रदीप देशपांडे
(जाकादेवी / संतोष पवार) आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डोळ्यांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून डोळ्यांची काळजी घेणे काळाची गरज आहे. योग्य वेळी डोळ्यांची तपासणी करून चष्मा लागल्यास नियमित चष्मा वापरणे हे त्याहून…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाची संधी – उद्योगमंत्री उदय सामंत
(मुंबई) राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये युवकांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती साध्य करण्यात उद्योग विभागाला उल्लेखनीय यश मिळाले आहे. मुख्यमंत्री…
600 रुपयांच्या वादातून अॅसिड हल्ला; 8 जण जखमी, पादचारीही होरपळले
( मुंबई ) मुंबईतील मालाड पूर्व येथील पालनगर भागात धक्कादायक समोर आली असून, किरकोळ वादातून मजुरांनी एकमेकांवर अॅसिड फेकल्याने एकूण आठ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, या घटनेत रस्त्याने…
167 कोटींचा विक्रम: ‘यशोदा-कृष्ण’ने मोडला भारतीय कलेतील जुना रेकॉर्ड
(मुंबई ) राजा रवी वर्मा यांचे प्रसिद्ध ‘यशोदा आणि कृष्ण’ हे चित्र विक्रमी 167.20 कोटी रुपयांना विकले गेले असून यामुळे भारतीय कला विश्वात आजवरची मोठी नोंद झाली आहे. मुंबईत Saffronart…
शाळांच्या नावांमध्ये ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’ शब्द वापरावर निर्बंध; शासन निर्णय जारी
(मुंबई) शाळांच्या नावांमधून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘युनिव्हर्सल’, ‘वर्ल्ड’, ‘युरो’ यांसारखे आकर्षक शब्द वापरणाऱ्या शिक्षण संस्थांवर आता निर्बंध घालण्यात…
‘खोगीर भरती’ला लगाम, 1 मेपासून नवे नियम लागू
( मुंबई ) राज्य सरकारने विविध विभाग, महामंडळे आणि प्राधिकरणांमध्ये होत असलेल्या सल्लागारांच्या भरतीवर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयटी आणि नॉन-आयटी सल्लागारांच्या वाढत्या नियुक्त्यांना आळा घालत आता प्रत्येक…
राज्यात मोठा प्रशासकीय फेरबदल; एका दिवसात 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई) राज्य सरकारने सलग दुसऱ्या दिवशी मोठा प्रशासकीय फेरबदल करत तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होण्याची ही अलिकडच्या काळातील दुर्मिळ घटना मानली…

