मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी चौकात अभूतपूर्व वाहतूक कोंडी
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील संगमेश्वर बाजारपेठ परिसरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलाची…
विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करुन स्पर्धा परीक्षांकडे वळावे; पैसा फंडची प्रियांका पांढरे बनली भुकर मापक
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) आपण सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले असले तरी, आपले ध्येय स्पर्धा परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत जाण्याचे होते. माध्यमिक शिक्षणाचा पाया व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; खेड भरणे येथे उभ्या ट्रकला कारची धडक, सहा जखमी
(खेड) आज दि. 1 मे 2026 रोजी भल्या पहाटे 3:10 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे येथील एसएमएस हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक KA 02 AG 2025 ला मुंबईतील…
रत्नागिरीत 67वा महाराष्ट्र दिन उत्साहात; पालकमंत्री उदय सामंत यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप जाहीर
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते धनश्री मोरे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार प्रदान
(राजापूर / तुषार पाचलकर) राजापूर तालुक्यातील पाचल गावच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. धनश्री दत्तात्रय मोरे यांना जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेला प्रतिष्ठेचा…
तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवी पालखी उत्सव: चार दिवस नमन, वगनाट्य आणि धार्मिक सोहळ्यांची रेलचेल
(तवसाळ / सचिन कुळये ) कोकणातील श्रद्धा, परंपरा आणि लोककलेचा संगम असलेला, यंदा अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरु झालेला श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. पंचक्रोशीतील…
मंडणगड तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; पाच दिवसांत ११ जण जखमी
(मंडणगड) तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव चिंतेचा विषय ठरत असून अवघ्या पाच दिवसांत विविध गावांतील तब्बल ११ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. २५ ते २९ एप्रिल या…
कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गाला विलंब; अपूर्ण कामांमुळे किमान दीड वर्ष प्रतीक्षा
(रत्नागिरी / प्रतिनिधी) नागपूर–रत्नागिरी महामार्गाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कोल्हापूर–रत्नागिरी मार्गाचे काम अपेक्षित वेगाने न झाल्याने त्याच्या पूर्णत्वासाठी अजून किमान दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विविध टप्प्यांवर कामे…
काळाचा घाला: पांगरी अपघातातील गंभीर जखमी तरुणाची मृत्यूशी झुंज
(रत्नागिरी /प्रतिनिधी) देवरुखहून परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे याला उपचारासाठी आता रत्नागिरीतील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले…
शेतकऱ्यांसाठी ‘Farmer ID’ अनिवार्य: Agristack योजनेअंतर्गत 20 मे अंतिम मुदत, नोंदणी कशी कराल?
(मुंबई) महाराष्ट्रातील शेती व्यवस्थेला डिजिटल बळ देण्यासाठी राज्य सरकारने Agristack (ॲग्रीस्टॅक) योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ‘Farmer ID’ दिला जात असून, कृषी विभागाच्या…

