महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
(मुंबई) महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी व सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सन २०२५-२६ पासून राज्यात ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे महिलांसाठी राज्यात…
‘बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका’ निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
(मुंबई) निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने पत्नी व तिच्या प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता,…
चिपळूण: जांभी नदीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; परिसरात शोककळा
(चिपळूण) तालुक्यातील कुटरे बौद्धवाडी येथील जांभी नदीत बुडून साहिल संदीप कदम (वय २६) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. २० मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता ही हृदयद्रावक…
राज्यातील ७५० शाळा बंद पडण्याचा धोका; मुख्याध्यापक संघाचा इशारा
(मुंबई) शालेय शिक्षण विभागाने संच मान्यता निकषांमध्ये (Set Approval Criteria) केलेल्या बदलांमुळे राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती होणार नाही, असा आरोप राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा…
अंकशास्त्रपद : प्रतिष्ठा, यश आणि पैसा हवाय? मग ‘हे’ 3 शक्तिशाली अंक लक्षात ठेवा!
अंकशास्त्र ही अशी एक प्राचीन शास्त्रशाखा आहे, जी संख्यांमधील विशिष्ट ऊर्जेच्या आधारे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम घडवते, असे मानले जाते. प्रत्येक अंक स्वतःच्या खास गुणधर्मांनुसार आपल्यावर प्रभाव टाकतो, मग तो स्वभाव…
१८ वर्षांनी पुन्हा तयार होतोय कुजकेतू योग! ‘या’ ३ राशींवर होणार धनवर्षाव आणि नोकरीत पदोन्नती
"या" राशींना येऊ शकतात अडचणी!
वरद पेठे आणि सई प्रभुदेसाई रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेत विजेते
(रत्नागिरी) जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६, रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात १७ व १८ मे रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली.…
फडणवीस सरकारकडून बदल्यांचा धडाका कायम; 13 जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक
(मुंबई) राज्यातील पोलीस प्रशासनात फडणवीस सरकारने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. याआधी 13 मे रोजी 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या, तर 17 मे रोजी 27 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या…
दबंग आयपीएस नितीन बगाटे रत्नागिरीचे नवे पोलिस अधीक्षक
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे आता एका दमदार आणि कर्तबगार अधिकाऱ्याच्या हाती येणार आहेत. सध्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आयपीएस नितीन…
संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. रमेश बांडागळे
(देवरुख / वार्ताहर) संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाची सभा बुधवारी कळंबस्ते येथे पार पडली. पाऊस असतानाही वारकऱ्यांनी या सभेसाठी मोठी हजेरी लावली होती. या सभेत सर्वानुमते मुरादपूर येथील ह.भ.प. रमेश बांडागळे…

