भारताने १२ वर्षांनंतर रचला इतिहास! तब्बल तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव
म्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे. यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२०…
धक्कादायक! हिणविण्याच्या रागातून चिमुरडीला टबमध्ये बुडवून ठार मारले अन् मग….
(रत्नागिरी) मूल होत नाही यावरून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा घडल्याचे समोर आले आहे. खुनानंतर घराच्या बाजूला मृतदेह दफन…
भंडारपुळे येथे दहा मार्चपासून रंगणार भंडारपुळे प्रीमियर लीग
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील ओमकार क्रिकेट क्लबच्या वतीने दिनांक 10 मार्च ते दिनांक 13 मार्च या कालावधीत भंडारपुळे प्रीमियर लीग मर्यादित षटकांच्या भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे…
आज जागतिक महिला दिन; महिलांसाठी सरकारच्या ‘या’ काही खास योजना
जगभरातील लोक गेल्या शतकभरापासून 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतात. लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरुकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक…
राज्यातील जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न जाहीर
(मुंबई) विधानसभेत सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील सर्वाधिक जिल्हे हे खालच्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७८,६८१ रुपये आहे, तर देशाचे…
10 वीचा गणिताचा पेपर फुटला!
जालना आणि यवतमाळ जिल्ह्यानंतर आता अमरावती जिह्यात पेपरफुटीचे परकरण समोर आले आहे. राज्यात बोर्डाचे पेपर सुरु आहेत. अशामध्ये कॉपीमुक्त परीक्षा बनवण्यासाठी शासनाकडून फार प्रयत्न केले जात आहेत. ७ मार्च रोजी…
वाशी बाजारात ९ हजार आंबा पेट्या दाखल
(रत्नागिरी) निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हापूसला यंदा मुंबईची वाट दिसणार की नाही, असा प्रश्न होता. मात्र, मंगळवारी ४ मार्च रोजी हापूसच्या तब्बल ९ हजार पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्या आहेत. यंदाच्या…
शाळांसाठी पैसे नसतील तर संस्थांच्या जमिनी, इमारती विका
(मुंबई) दुरावस्था झालेल्या शाळांच्या नवीन इमारत बांधकामासाठी सरकारकडे पैसे नसल्याची माहिती मंत्र्यांनी दिल्याने विधान परिषदेचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे चांगलेच संतापले. जर सरकारकडे शाळा विकसित करण्यासाठी पैसे नसतील तर संस्थांच्या…
शिक्षण ‘समग्र शिक्षा’च्या धर्तीवर आश्रमशाळांमध्ये १ हजार ४९७ शिक्षकांची भरती
(मुंबई) कंत्राटी पद भरतीमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी आता शासकीय आश्रमशाळांमध्येही 'समग्र शिक्षा'च्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळांमधील संगणक, क्रीडा…
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या; भारतीय बौद्ध महासभेची बिहारच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) बिहारमधील तथागत बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा कब्जा प्रस्थापित करणारा बोधगया टेम्पल ॲक्ट (१९४९) रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील बौद्ध भिक्खूंनी आपले…

