IPS जालिंदर सुपेकरांना गृहविभागाचा दणका; हगवणे प्रकरणात मदतीच्या आरोपांनंतर तीन विभागांचा कार्यभार काढला
(मुंबई) वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात आता आणखी एक मोठी कारवाई समोर आली आहे. हगवणे कुटुंबाच्या नात्यातील आणि सध्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले IPS…
राजाराम चव्हाण संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक; कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे – पो.नि. चव्हाण
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार पोलीस उप अधिक्षक शिवप्रसाद पारवे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. या तीन महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी कामाच्या शैलीतून तालुक्यात चांगला दबदबा निर्माण केला होता.…
इंस्टाग्राम व फोनद्वारे मुलीचा छुपा पाठलाग करून ब्लॅकमेल करणारा संशयित आरोपी मुंबईतून अटकेत
(खेड) व्हॉट्सअॅप, फोन कॉल्स आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणीचा छुपा पाठलाग करून अश्लील संदेश, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी तसेच बनावट इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी…
कोकण रेल्वेमध्ये स्लीपर कोचमध्ये दिवसा झोपणाऱ्यांची दादागिरी; शौकतभाई मुकादम यांची रेल्वे प्रशासनाकडे कारवाईची मागणी
(चिपळूण) कोकण रेल्वेमार्गावरील स्लीपर कोचमध्ये काही प्रवासी दिवसा झोपण्यासाठी इतर प्रवाशांवर दादागिरी करत असल्याच्या तक्रारी वाढत असून, यावर कडक कारवाई करण्याची मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम…
दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
(रत्नागिरी) प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यासोबत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत दिव्यांगांच्या मूलभूत गरजा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, सवलती व सुविधा,…
भक्तीला कर्मयोगाची जोड द्या – युवासंत नितीनभाऊ मोरे
(नाशिक / प्रतिनिधी) भक्तीला कर्मयोगाची जोड असेल तर भगवंत कृपा लवकर होते असे विचार श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे गुरुपुत्र युवासंत श्री. नितीनभाऊ मोरे यांनी मांडले. केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत तुळजापूर येथील…
शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था; बोअरवेल कामास सुरुवात
(चिपळूण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे असुर्डे (मनवेवाडी) येथे विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या कायमस्वरूपी व्यवस्थेसाठी गेल्या काही काळापासून ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग तसेच श्री महालक्ष्मी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने…
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ई-टपाल कक्षात माहिती अधिकार अर्ज नाकारले जात असल्याचा प्रकार; नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली
(रत्नागिरी) जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ई-टपाल (आवक-जावक) विभागात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची टाळाटाळ आणि नागरिकांच्या घटनात्मक…
रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चोरीच्या दोन गुन्ह्यांतील संशयित आरोपी जेरबंद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक केली आहे. ही धडाकेबाज कारवाई खेड तालुक्यातील नवानगर…
कोटींचा खर्च पाण्यात! रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या छतातून पुन्हा पाणीगळती, सुशोभीकरणावर प्रश्नचिन्ह
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने रत्नागिरीच्या अत्याधुनिक रेल्वेस्थानकाला सलग दुसऱ्या वर्षी धक्का दिला आहे. नव्या सुशोभीकरणाच्या छतातून पुन्हा एकदा पाणी गळू लागल्याने कोटींच्या खर्चावरून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी…

