नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी शास्त्री नदी किनारी मॉकड्रिल; नागरिकांना दिले मार्गदर्शन
(संगमेश्वर/ प्रतिनिधी) संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गद्रे वखार विसर्जन ठिकाण (शास्त्री नदी) येथे आज दिनांक ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने मॉकड्रिलचे…
दानियाल चोगले बनला कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनीअर
(रायगड) कोकणवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरावी अशी यशोगाथा घडवली आहे दानियाल सलीम चोगले या २७ वर्षीय युवकाने. कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनीअर होण्याचा मान त्याने पटकावला असून, सध्या तो इंडिगो एअरलाईन्समध्ये एअरक्राफ्ट…
एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य; शेवटची तारीख 30 जून, अन्यथा बसणार दंड
( मुंबई ) वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी भारत सरकारने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) अनिवार्य केली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग…
एसीसाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; तापमान मर्यादा २०°C ते २८°C दरम्यानच निश्चित
(नवी दिल्ली) ऊर्जा बचतीला चालना देत आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पाऊल टाकत भारत सरकारने देशभरातील एअर कंडिशनर्स (एसी)साठी तापमान मर्यादा निश्चित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण…
मद्य दरवाढीचा निर्णय; राज्यातील मद्यप्रेमींना बसणार आर्थिक फटका
(मुंबई) राज्य सरकारने महसूल वाढीच्या उद्देशाने मद्यावर उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. मंगळवारी (दि. १० जून) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दरवाढीला…
लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी सरकारी कार्यालयांची वेळ बदलणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
(मुंबई) कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून सोमवारी सकाळी चार प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर…
रत्नागिरीत कौटुंबिक वादातून ३८ वर्षीय तरुणाची आत्महत्या
(रत्नागिरी ) शहरातील कुवारबांव परिसरातील लक्ष्मीकेशवनगर (आरटीओ ऑफिस मागे) येथे ८ जून रोजी रात्री कौटुंबिक वादातून विवेकानंद विलास सावंत (वय ३८) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस…
टेरेसवरून पडलेल्या असगोलीतील गौरव पवार यांचे उपचारादरम्यान निधन
(गुहागर) गुहागर तालुक्यातील असगोली गावातील गौरव अरुण पवार (वय ३९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. गौरव पवार हे ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५.५० वाजता चिपळूण येथील…
लांजा पोलीस ठाण्यातील सचिन भुजबळराव यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती
(संगमेश्वर / एजाज पटेल) लांजा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव यांना नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (API) पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या या यशामुळे…
बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने चालणारा माणूस हा जगात सक्षमतेने वाटचाल करतो – प्रा. डॉ. वृत्तांत मानवटकर
युवा परिषद ठरली लक्षवेधी

