रत्नागिरी जिल्हा बँकेत ५० लाखांचा सोन्याचा अपहार; तिजोरीतून गायब झाले ‘तारण सोने’, जिल्ह्यात एकच खळबळ
कर्मचाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल
मुंबई-गोवा महामार्गावर थरार; चालत्या एलपीजी टँकरमधून गॅस गळती, मोठी दुर्घटना टळली
(रत्नागिरी) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास चरवेली-कापडगावदरम्यान जयगडवरून कर्नाटककडे जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरून धावणाऱ्या या टँकरची…
राजापूर एसटी आगाराचा बेजबाबदार कारभार; विद्यार्थ्यांची पिळवणूक, प्रवाशांचा संताप!
(जैतापूर / राजन लाड) विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना आणि प्रवाशांच्या रोजीरोटीचा प्रश्न असताना राजापूर एसटी आगाराचा बेजबाबदार व अनागोंदी कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. अधिकाऱ्यांच्या असवेदनशीलतेमुळे आज (२२ ऑगस्ट)…
एसटी महामंडळाचा ‘पेट्रो-मोटेल हब’ उपक्रम; आता डेपोमध्ये खाजगी गाड्यांसाठीही इंधन
(मुंबई) एसटी महामंडळाने आपली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवे मार्ग उघडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फक्त एसटी बसेससाठी इंधनपुरवठा करणाऱ्या महामंडळाच्या डेपोमध्ये आता सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांच्या खासगी…
नोकरदार महिलांसाठी मिशन शक्ती अंतर्गत राज्यात ‘पाळणा’ योजना राबवणार
( मुंबई ) राज्यातील नोकरदार महिलांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवणारी ‘पाळणा’ योजना लवकरच राज्यात अंमलात येत आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या योजनेतून,…
सरकारी अधिकाऱ्यांचे परदेश दौरे आता सरकारच्या रडारवर; नवे निर्बंध लागू
(मुंबई) राज्य सरकारने वारंवार परदेश दौरे करणाऱ्या सरकारी आणि सनदी अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, अभ्यास दौरा आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली परदेशात जाणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आता…
चिपळूण खडपोली येथे दोन अल्पवयीन बहिणींचा संशयास्पद मृत्यू
(रत्नागिरी) चिपळूण तालुक्यातील खडपोली गावात दोन आदिवासी अल्पवयीन बहिणींचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृत मुलींची नावे मंगला मनोहर वाघे (१५) व…
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीत प्रेरणादायी सत्कार सोहळा; ३० ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) जिल्ह्यातील बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा सोहळा यंदा ३० ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. बुध्दिस्ट सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी महासंघ, रत्नागिरी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात…
हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं ‘सिग्नल’; ही लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा!
हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असून, तो केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजकाल तरुणांनाही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खराब जीवनशैली, अयोग्य आहार, वाढता तणाव…
आवाज क्लोनिंगपासून ते फेक वेबसाइट्स; AI तंत्रज्ञानामुळे फसवणुकीचे नवे प्रकार
AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या युगातील सर्वात मोठी तांत्रिक क्रांती मानली जाते. यामुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या असल्या तरी त्याचे गंभीर तोटेही आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे.…

