निवारा शेडची जबाबदारी नेमकी कोणाची? प्रवाशांच्या हालअपेष्टांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; जनतेत तीव्र संताप
(संगमेश्वर / एजाज पटेल) फुणगूस खाडीपट्ट्यातील सुमारे तीस ते पस्तीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुणगूस येथे आजतागायत प्रवाशांसाठी साधी निवारा शेडही उभारली गेलेली नाही. ही बाब आता केवळ गैरसोयीपुरती मर्यादित…
सागर महोत्सवाअंतर्गत जबाबदार पर्यटनावर 20 पासून पथनाट्ये
(रत्नागिरी) आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सव २०२६ निमित्ताने सागर किनारी आणि नैसर्गिक पर्यटनस्थळी जबाबदार पर्यटनावर आधारित पथनाट्य सादर होणार आहेत. रत्नागिरीतील सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण होणार असून त्याची सुरुवात उद्या…
हातखंबा गावचे सुपुत्र गणपत तारवे यांना ‘कोकण रत्न’ सन्मान
(रत्नागिरी / प्रतिनिधी) स्वतंत्र कोकण राज्य अभियानांतर्गत मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गावचे सुपुत्र श्री. गणपत नामदेव तारवे यांना ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्काराने गौरविण्यात आले.…
ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती
(रत्नागिरी) खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याबाबत १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.…
डिंगणी–पिरंदवणे रस्त्यावर साक्षात मृत्यूची चाहूल! गवा रेड्याची दहशत; वनविभाग अजूनही ‘निद्रिस्त’?
(संगमेश्वर / एजाज पटेल) डिंगणी–पिरंदवणे मुख्य रस्त्यावर गवा रेड्यासारख्या बलाढ्य व आक्रमक वन्य प्राण्याची खुलेआम भटकंती सुरू असल्याने परिसरात भीती नव्हे तर थेट मृत्यूची चाहूल लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.…
वाटद-खंडाळा येथील राकेश जंगम खून प्रकरण : निलेश भिंगार्डेचा जामीन अर्ज फेटाळला
(रत्नागिरी/ प्रतिनिधी) तालुक्यातील वाटव-खंडाळा येथील राकेश जंगम च्या खून प्रकरणातील संशयित निलेश भिंगार्डे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. या प्रकरणातील मुख्य संशयित दुर्वास पाटील याने निलेश भिंगार्डे व…
कुटुंब नियोजनाची जबाबदारी आजही महिलांवरच; रत्नागिरीत पुरुष नसबंदीला अल्प प्रतिसाद
(रत्नागिरी / प्रतिनिधी) कुटुंब नियोजनाची संपूर्ण जबाबदारी केवळ महिलांनीच उचलायची, ही मानसिकता आजही बदललेली नसल्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत राज्यभरात…
संगमेश्वर तालुक्यात विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; नागरिकांनी सतर्क राहा; निकृष्ट कामांवर कारवाईचा इशारा
(संगमेश्वर / प्रतिनिधी) तालुक्यात विविध शासकीय योजनांतर्गत कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी वितरित झाला असला, तरी ही कामे नेमकी कोणती, कुठे आणि किती खर्चात होत आहेत याबाबत नागरिकांना पुरेशी माहिती नसल्याची तक्रार…
महाराष्ट्रात 4G कव्हरेज 100 टक्के; 5G विस्ताराला वेग – संसदेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती
(नवी दिल्ली) महाराष्ट्रात 4G कनेक्टिव्हिटी 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर राज्याची 5G कनेक्टिव्हिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात…
एचआयव्ही उपचार अर्धवट सोडण्यात महाराष्ट्र अव्वल; सहा वर्षांत 38 हजारांहून अधिक रुग्ण उपचाराबाहेर
(मुंबई) एचआयव्हीग्रस्त रुग्णांना नियमित व प्रभावी उपचार मिळावेत यासाठी देशभरात एआरटी (Antiretroviral Therapy) केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवर मोफत औषधोपचारांसह समुपदेशनही केले जाते. मात्र, महाराष्ट्रात मागील सहा वर्षांत तब्बल 38…

