रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा राजीनामा; नेमका का दिला राजीनामा?
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असून, त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चिपळूण येथे आज…
आचारसंहितेचा फटका! नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडकी बहीणींना प्रतीक्षा करावी लागणार
( मुंबई ) राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. मात्र या हप्त्याच्या वितरणास झालेल्या विलंबामुळे आणि सध्या राज्यात लागू झालेल्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता मिळणार…
डॉ. नितीन देशमुख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित; रत्नागिरी येथे शिक्षण परिषदेतील उल्लेखनीय सन्मान
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक / प्राध्यापक परिषदेच्या वतीने दिनांक २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रत्नागिरी येथे ‘शिक्षण व्यवस्थेतील समस्या व उपाय’ या विषयावर राष्ट्रीय शिक्षण परिषदेचे…
देवरुखमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले; नगराध्यक्षपद ‘महिला राखीव’, रंगणार चुरशीचा सामना
(संगमेश्वर / प्रतिनिधी) देवरुख नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवरुखच्या राजकीय पटलावर हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला राखीव असल्याने अनेक पक्षांतील महिलांमध्ये उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. मागील पंचवार्षिक…
सेवामार्गातर्फे नाशिकमध्ये “तुलसी- दामोदर” विवाह अपूर्व उत्साहात साजरा!
(नाशिक / प्रतिनिधी) दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे नाशिकच्या सिडको महाकाली मैदानावर "तुलसी- दामोदर" विवाह सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साही…
रत्नागिरी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्वांना नुकसानभरपाई द्या – प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
( गणपतीपुळे / वैभव पवार ) रत्नागिरी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करून शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमार यांना नुकसान भरपाई द्या, अशा आशयाचे निवेदन नुकतेच प्रहार दिव्यांग संस्था…
पानवल येथील अपघातात तरुण गंभीर जखमी
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुंबई–गोवा महामार्गावर पानवल परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा डंपरखाली पाय आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास घडली. जखमी…
अवेळी पावसाचा आंबा हंगामावर सावट; बागायतदार चिंतेत
(रत्नागिरी / प्रतिनिधी) गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा अवेळी सुरू झालेल्या पावसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या या अनपेक्षित पुनरागमनामुळे आंब्याच्या झाडांना फुटलेली नवी पालवी कुजण्याची भीती व्यक्त…
अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त; शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका
(रत्नागिरी / प्रतिनिधी) मुसळधार आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील पिकांचे तब्बल ₹187.92 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती…
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे फटाके लवकरच!
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 साठीची अंतिम आरक्षण अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यात निवडणुकीचा माहोल तापू लागला आहे. 3 नोव्हेंबर रोजी…

