कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दिवा–चिपळूण दरम्यान 36 अनारक्षित उन्हाळी विशेष गाड्या; मेमू सेवा वीकेंडला धावणार
( मुंबई ) कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा–चिपळूण दरम्यान 36 अनारक्षित उन्हाळी विशेष मेमू (MEMU) गाड्या चालवण्याचा निर्णय…
‘सरके चुनरी तेरी’ वाद प्रकरण: संजय दत्त यांची राष्ट्रीय महिला आयोगासमोर माफी; 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
(मुंबई) 'सरके चुनरी तेरी' या गाण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर अभिनेता संजय दत्त यांनी सोमवारी राष्ट्रीय महिला आयोग समोर हजेरी लावून लेखी माफी सादर केली. या गाण्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल…
ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे निधन; हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायक आणि सहाय्यक भूमिकांचा दमदार चेहरा हरपला
( मुंबई ) हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे सोमवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांमुळे त्यांनी…
महाराष्ट्रात ‘महाचतुर AI चॅटबॉट’ लॉन्च; युवकांना एकाच प्लॅटफॉर्मवर कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी
( मुंबई ) राज्यातील युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम ठरणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…
खरीप 2026 साठी मोठा निर्णय! बियाण्यांची DNA फिंगरप्रिंट टेस्ट अनिवार्य; बनावट बियाण्यांवर कठोर कारवाईचा इशारा
( मुंबई ) राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या खरीप हंगाम 2026 पासून बियाण्यांची डीएनए फिंगरप्रिंट टेस्ट अनिवार्य करण्यात येणार…
ठाण्याची ऐतिहासिक ‘मामलेदार मिसळ’ पुनर्विकासामुळे कायमची बंद! 1946 पासूनची परंपरा थांबली
(ठाणे) ठाणेकरांच्या जिभेवर राज्य करणारी आणि पिढ्यानपिढ्या चवीचा वारसा जपणारी मामलेदार मिसळ आता इतिहासजमा झाली आहे. मुख्य बाजारपेठेतील या प्रसिद्ध कॅन्टीनवर पुनर्विकासाच्या कामामुळे अखेर कुलूप लागले असून, ठाणेकर खवय्यांनी यावर…
राघव चड्ढासह 7 खासदार भाजपात; राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांची विलिनीकरणाला मंजुरी
(नवी दिल्ली) आम आदमी पक्षाचे सात राज्यसभा खासदार भाजपामध्ये दाखल झाल्याने पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, या सात खासदारांच्या…
महात्मा फुले द्विशताब्दी समितीत पद्मश्री भि. रा. इदाते यांची निवड; केंद्र सरकारतर्फे घोषणा
(दापोली) महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून स्थापन करण्यात येणाऱ्या उच्चस्तरीय समितीत पद्मश्री भि. रा. इदाते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक…
कामथे विद्यालयात 2001-02 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात; माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा सन्मान
( चिपळूण ) मा. बाळासाहेब माटे विद्यालय, कामथे येथे इयत्ता दहावी 2001-02 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. 26 एप्रिल 2026) उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे 40 माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींची…
आधुनिक नळयोजनांतही ‘हातपंप’ कायम; माणुसकीचा ‘ओलावा’ जपणारा आधार
घटती भूजल पातळी आणि दुर्लक्षामुळे अस्तित्वावर प्रश्न

