जलजीवन योजनेच्या घोटाळ्याची चौकशी समितीकडून कागदपत्रांची तपासणी
(रत्नागिरी) जलजीवन मिशनच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कामवाटपात प्रचंड भ्रष्टाचार, अनियमितता झाली आहे, असा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते स्वप्नील खैर यांनी केला होता. त्या तक्रारीनुसार राज्य पाणी व स्वच्छता मिशन विभागाने…
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या उपक्रमास; पालक सचिव सीमा व्यास यांची भेट व शुभेच्छा
(रत्नागिरी) सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुक्यातील एकता महिला प्रभागसंघ, कोतवडे यांच्या हाऊस बोट व पर्यटन बस…
‘जनता दरबार’ला चांगला प्रतिसाद : 25 विभागांचे 123 अर्ज; 90 टक्के जागेवर निकाली
(रत्नागिरी) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या 'जनता दरबार'ला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 25 विभागांचे 123 अर्ज आले होते, त्यापैकी 90 टक्के आजच्या दरबारात जागेवरच निकाली…
ओणीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी
(राजापूर / प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजापूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव कार्यक्रम आज १४ एप्रिल २०२५ रोजी ग्रामशाखा ओणी येथे संपन्न झाला. या…
जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा, मेर्वी गुरव वाडी शाळेचे उत्तुंग यश
(गावखडी / वार्ताहर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी मेर्वी शाळेतील विद्यार्थ्यानी मंथन स्पर्धा परीक्षा सन २०२५ मध्ये खूप चांगले यश संपादन करुन शाळेचे नाव उज्वल केले आहे. सदरच्या मंथन…
डिजिटल माध्यमांचा उपयोग करत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे झाले २७३ करोडचे व्यवहार – ॲड. दीपक पटवर्धन
(रत्नागिरी / वार्ताहर) सध्याच युग हे डिजिटल युग आहे. प्रामुख्याने आर्थिक क्षेत्रात तर डिजिटल क्रांती झाली आहे. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म, साधन यामुळे आर्थिक व्यवहारांची गती वाढली आहे आणि ग्राहकांना ते…
नाटे कोकरी शाळेतील स्वराज संतोष करळकरचे राज्यस्तरीय मंथन परीक्षेमध्ये सुयश
(जैतापूर / राजन लाड) जिल्हा परिषद शाळा नाटे कोकरी येथील इयत्ता चौथीतील स्वराज संतोष करळकर याने नुकत्याच झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. स्वराज याने…
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त २० ते २६ एप्रिलदरम्यान अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन
(रत्नागिरी) शहरातील नाचणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा, सांस्कृतिक, अध्यात्मिक व बाल संस्कार केंद्राच्या वतीने (दिंडोरी प्रणित) २० ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत मामा गांधी कंपाऊंड, श्री स्वामी समर्थ,…
लेखी आश्वासनानंतर नांदिवडेतील आंदोलनकर्त्यांचे आंदोलन स्थगित
२५ रोजी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
‘पुस्तकाचे गाव’ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मालगुंड येथे ग्रामपंचायतीची ग्रामसभा !
मालगुंडवासियांनी उपस्थित राहण्याचे सरपंच श्वेता खेऊर यांचे आवाहन!

