कडवई-तुरळ रस्ता का रखडला?… कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा
(संगमेश्वर) तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कडवईची मासिक सभा दुपारी ११.०० वाजता ग्रामपंचायत हॉलमध्ये पार पडली. या ग्रामसभेत कडवई तुरळ रस्त्याच्या कामाला आठ दिवसात सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात…
मांजरे क्रीडानगरीत कोळंबे प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न
(संगमेश्वर) पंचायत समिती संगमेश्वर अंतर्गत कोळंबे प्रभागाच्या हिवाळी क्रीडास्पर्धा मांजरे क्रीडानगरीत मोठ्या उत्साहाने पार पडल्या. विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक प्रकारांत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थित पालक व क्रीडारसिकांचे मनोरंजन केले…
जयगड येथील वायुगळती घटनेसंदर्भात जयगड बौद्धवाडीतील ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
(गणपतीपुळे / वैभव पवार) रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ, साखरी बौद्धवाडी आणि सामग्गी बौद्धजन सेवा संस्था (रजि.) यांचेवतीने जयगड येथील वायुगळती घटनेसंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी…
परभणी येथील संविधानाच्या प्रतीची मोडतोड करणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रत्नागिरीतील धार्मिक संघटनांची मागणी
(जाकादेवी / वार्ताहर) परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीने त्या प्रतीची मोडतोड करून विटंबना…
वरवडे गावचे सुपुत्र, वरवडे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब विचारे यांचे निधन
(जाकादेवी / वार्ताहर) रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र भि.ग. तथा नानासाहेब गणपतराव विचारे यांचे सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.…
परशुराम घाटातील खचलेल्या भागाची तपासणी
(चिपळूण) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर परशुराम घाटातील दुर्घटनांच्या कारणांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू झाले आहे. या पार्श्वभुमीवर मुख्य अभियंता संतोष शेलार यांच्यासह महामार्गाच्या वरीष्ठ पथकाने शनिवारी घाटाची…
खाकी वर्दीतील दर्दी माणूस! संगमेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विवेक साळवी यांचा हितचिंतकांकडून वाढदिवस साजरा
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी यांचा ५६वा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, सहकारी पोलीस, मित्रपरिवार आणि पत्रकार एकत्र आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद…
जिंदाल कंपनी वादात! जयगड खाडीत अनधिकृत भराव
(रत्नागिरी) तालुक्यातील जिंदल कंपनीकडून जयगड खाडीत अनधिकृत भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे खाडी उद्ध्वस्त होऊन भविष्यात किनारपट्टीवरील सुमारे दीडशे गावे व वाड्या पुराखाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याबाबतची…
आयुष्याच्या वळणवाटा : कै. भालचंद्र घाडीगावकर यांच्या आत्मचरित्राचं दिमाखात प्रकाशन
(मुंबई) 'भालचंद्र घाडीगावकर हे कर्मयोगी होते. त्यांनी निरपेक्षपणे कार्य केलं. फळाची, परिणामाची तमा त्यांनी कधी बाळगली नाही,' असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार, महाकादंबरीकार अशोक समेळ यांनी काढले. त्यांच्या, आणि…
आंबेडकरी चळवळीचे धारदार नेतृत्व हरपले, विजय वाकोडेंचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन
(परभणी) भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी (दि.16) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होते. या घटनेने सर्वांना…

