माजी विद्यार्थ्यांकडून जिजामाता विद्यामंदिर रायपाटण शाळेला क्रीडा साहीत्य भेट
( राजापूर / तुषार पाचलकर ) राजापूर तालुक्यातील जिजामाता विद्या मंदिर रायपाटणचे माजी विद्यार्थी इयत्ता दहावी बॅच 2017 -18 च्या बॅच कडून विद्यालयाला विविध क्रीडा साहित्याची देणगी स्वरूपात साहित्य देण्यात…
रत्नागिरीत चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच घरफोड्या
(रत्नागिरी / प्रतिनिधी) शहरालगतच्या खेडशी आणि फणसवळे परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले…
मुचरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
(संगमेश्वर / प्रतिनिधी ) सप्रे भक्त परिवार मुचरी यांच्या वतीने श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा चैत्र कृष्ण १३ शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी श्री स्वामींचे मठात…
पहलगाम हल्ल्यात पुण्यातील दोघांना लागल्या गोळ्या! द रेसिस्टंस फ्रंटने (टीआरएफ) स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी; 27 पर्यटकांचा मृत्यू
नाव-धर्म विचारून गोळीबार हल्लेखोरांना सोडणार नाही - पंतप्रधान मोदींचा गंभीर इशारा हल्लेखोर दहशतवाद्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम
कामगार कल्याण मंडळाकडून ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड
जिल्ह्यातील एका महिला कर्मचाऱ्याचा समावेश
वैभव गारवे रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त
(रत्नागिरी) नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी कर्जतहून वैभव गारवे यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. ते कर्जत नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून काम करत होते. त्यामुळे तुषार बाबर यांची…
“जिजाऊ” नमन स्पर्धेत मिरजोळे नवतरुण कालिका मंडळाची उज्वल कामगिरी; ऋग्वेद गुरव ला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले
(रत्नागिरी / प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने १७ ते २१ एप्रिल या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भव्य नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील…
मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
(मुंबई) मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे…
राज्य मंत्रीमंडळ बैठकीत ८ महत्वाच्या निर्णयांना मंजुरी; मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखा दर्जा
(मुंबई) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण…
तळवडे गावच्या मालती सखाराम कदम यांचे निधन
(जाकादेवी / वार्ताहर) लांजा तालुक्यातील तळवडे गावचे देशभक्त दिवंगत माजी सैनिक सखाराम येसू कदम यांच्या पत्नी श्रीम. मालतीबाई सखाराम कदम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दि.१६ एप्रिल रोजी दुःखद निधन…

