गेल्या ४० वर्षांपासून गाई–म्हशींना जीवदान देणारे देवळेचे “देवदूत” भरत चव्हाण
(देवळे / प्रकाश चाळके) संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावचे रहिवासी भरत कृष्णा चव्हाण हे गेली चार दशके मुक्या जनावरांच्या सेवेत कार्यरत आहेत. मेघी व पाली या टपाल कार्यालयांत काम करून सेवानिवृत्त…
शासकीय रेखाकला परीक्षा जाकादेवी केंद्रावर सुरळीत सुरू
(जाकादेवी / संतोष पवार) रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेव येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या जाकादेवी केंद्रावर शासकीय रेखा कला एलिमेंटरी परीक्षा सुरू झाली…
मुंबई : कांदिवलीत सिलिंडर गळतीमुळे भीषण आग; सात जण होरपळले
(मुंबई) कांदिवली येथील मिलिटरी मार्गावरील ईएसआयसी रुग्णालयाच्या मागे असलेल्या राम किसन मेस्त्री चाळीत आज (बुधवारी) सकाळी ९ वाजताच्या सुमारास सिलिंडरमधून झालेल्या वायुगळतीमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात जण जखमी…
रत्नागिरी : किक बॉक्सिंग स्पर्धेत जीजीपीएस गुरुकुलच्या विद्यार्थ्याचे यश
(रत्नागिरी) महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्यावतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत शहारातील जीजीपीएस प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी विविध गटात घवघवीत यश संपादन केले.…
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष: लाभार्थ्यांसाठी हक्काचे पाठबळ; कागदपत्रं दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 लाख जमा
(रत्नागिरी) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये कागदपत्रे दिल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी रुग्णालयाच्या खात्यामध्ये 1 लाख रुपयांची मदत जमा झाली. हा कक्ष म्हणजे रुग्णांसाठी, नातेवाईकांसाठी हक्काचे पाठबळ असल्याची प्रतिक्रिया रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी…
विजेता मोर्ये व विजय मोर्ये “इंडिया स्टार जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित
( रत्नागिरी ) रत्नागिरीची सुपुत्री व सामाजिक कार्यकर्ती विजेता विजय मोर्ये यांना मॉडेलिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच आदर्श युवा पदवीधारक सामाजिक कार्यकर्ती (MSW) म्हणून केलेल्या सामाजिक कार्याबद्दल इंडिया स्टार जीवन…
मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील व्यवसायावर मार्गदर्शन कार्यक्रम
(चिपळूण) कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर २०२५ रोजी कृषी क्षेत्रातील व्यवसायावर…
कोकणातील आंबा बागायतदारांचा आक्रोश; कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी रत्नागिरीत आंदोलन
(रत्नागिरी) कोकणातील हापूस आंबा बागायतदार शेतकरी २०१५ पासून निसर्गाच्या अवकृपेमुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सलग दुष्काळ, अवकाळी पाऊस, वादळे आणि कोरोनाकाळातील फटका यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले असतानाही शासनाने…
चिपळूण : गंधरेश्वर पुलावरून महिला बेपत्ता; आत्महत्येची भीती, पोलिसांचा तपास सुरू
( चिपळूण ) चिपळूणमध्ये गंधरेश्वर पुलावर एका महिलेच्या चप्पला व पर्स आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने नदीत उडी घेऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असावा, असा…
रत्नागिरी जिल्हा परिषदेत विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन : राज्यातील पहिली जिल्हा परिषद
( रत्नागिरी ) रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 42 विशेष शिक्षकांचे केंद्रस्तरावर समायोजन केले आहे. हा ऐतिहासिक निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व जिल्हा परिषदेच्या…

