रत्नागिरी येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणाची शिक्षकांकडून प्रशंसा
( संगमेश्वर / मकरंद सुर्वे ) रत्नागिरी येथे सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (SCERT) आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी प्रशिक्षण…
आगवे ग्रामपंचायतीत ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत 2025’ मोहिम उत्साहात
(लांजा) लांजा तालुक्यातील आगवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत 2025’ या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत मोरेवाडी समाजमंदिर, आगवे येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामस्थांची एक्स-रे, रक्तदाब…
रत्नागिरी नगर वाचनालयाच्या नव्या इमारतीसाठी “ग्रंथप्रासाद निर्माण निधी” – जनतेकडून आर्थिक योगदानासाठी आवाहन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या नव्या वास्तूचे बांधकाम जलद गतीने सुरू असून, या ऐतिहासिक वाचनालयाच्या नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीसाठी सुमारे ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे वाचनालय…
गणेशगुळे व गावखडी समुद्रकिनाऱ्यावरून ५ हजाराहून अधिक कासव पिल्लांची समुद्रात झेप
(रत्नागिरी) रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे आणि गावखडी या दोन्ही समुद्रकिनाऱ्यांवरील संरक्षित घरट्यांतून यावर्षी तब्बल ५ हजार ३८८ कासवाच्या पिल्लांनी समुद्राच्या दिशेने यशस्वी झेप घेतली आहे. यामुळे समुद्री जैवविविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने एक…
प्रकाश शिगवण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘घरी परतावा’; शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश
(मंडणगड) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण यांनी पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. सुतारवाडी (कोलाड) येथे…
लांजा शहरातील उड्डाणपुलाच्या कामाला गती; दीड ते दोन वर्षांत वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता
(लांजा) लांजा शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेले उड्डाणपुलाचे काम अखेर मार्गी लागत असून, मागील वर्षभरात या कामाला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुलावर गर्डर बसवण्याचे काम सध्या…
यशवंतगड किल्ल्याच्या ढासळलेल्या भिंतीप्रकरणी प्रशासनाची उदासीनता? – शिवप्रेमी विनायक कदम यांचा संताप
(जैतापूर / राजन लाड) राजापूर तालुक्यातील ऐतिहासिक घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडुजी व दुरुस्तीचे काम सुरू असताना अवकाळी पावसामुळे एका बाजूचे बांधकाम कोसळले. ही बाब सोशल मीडियावर आणि विविध प्रसारमाध्यमांतून उजेडात…
परमार्थासाठी भगवंताचे अनुसंधान महत्वाचे : गुरुवर्य नाथस्वामी
(मुंबई / प्रतिनिधी) परमार्थ साधण्यासाठी आपले आचरण अत्यंत महत्त्वाचे असून अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ साधता येतो. त्याकरिता सतत भगवंताचे अनुसंधान ठेवायला हवे. भगवंताशी एकरूप असायला हवे, असे मौलिक विचार…
राजा रघुवंशी हत्याकांड: हनीमूनसाठी मेघालयात गेल्यावर पत्नीनेच केला घात
सोनमची पाठवणी 31 मे पूर्वी नको, अन्यथा…
यंदा गणेशोत्सव लवकर, कलाकारांनी रंगकामास केला प्रारंभ
(संगमेश्वर / दिनेश अंब्रे) यंदा पावसाळ्याची लवकर सुरुवात झाल्यामुळे आणि गणेशोत्सवदेखील अपेक्षेपेक्षा लवकर येत असल्यामुळे गणपती मूर्तीकार, चित्रकार आणि रंगकारांनी आपल्या कामांना वेग दिला आहे. २६ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात…

