आषाढी वारीसाठी रत्नागिरी आगारातून ५० एसटी बस; भाविकांसाठी विशेष नियोजन
(रत्नागिरी / प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे निघाले असताना त्यांच्या प्रवासाला अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी एसटी महामंडळाने मोठे नियोजन आखले आहे. यंदा राज्यभरातून तब्बल ५ हजार ३०० एसटी बस…
रत्नागिरीतील खड्डे, मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने तोडगा काढा; शिवसेनेचे पालिकेला निवेदन
( रत्नागिरी ) शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, मोकाट फिरणारी जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास यामुळे नागरिक हैराण झाले असून, या समस्यांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना…
इंदोर–दौंड एक्स्प्रेसमधील ३५ लाखांच्या चोरीचा उलगडा; चोरट्याला १२ तासांत अटक
( रत्नागिरी ) रात्रीच्या प्रवासात झोपलेल्या प्रवाशांची बॅग, पिशव्या, बटवे चोरून मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या एका सराईत चोरट्याला लोहमार्ग गुन्हे शाखेच्या कल्याण व मुंबई पथकाने चिपळूण येथे अवघ्या १२ तासांत…
रत्नागिरीत ५३९ ग्रॅम गांजासह एक जण अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली गवळीवाडा परिसरातील एका इसमाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून ५३९ ग्रॅम वजनाचा गांजा व अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला…
76 लाख मतदानावर आक्षेप; प्रकाश आंबेडकर यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय
(मुंबई) विधानसभा निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेनंतर झालेल्या ७६ लाख मतदानावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आंबेडकर यांना…
CBSE बोर्डाचा मोठा निर्णय; २०२६ पासून दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा
(नवी दिल्ली) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, २०२६ पासून इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून…
काळबादेवीतील पर्यटन, रोजगारासाठी किनाऱ्यालगत मार्ग हवा; उड्डाणपुलाला विरोध
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या प्रस्तावित उड्डाणपुलास विरोध करत काळबादेवी ग्रामस्थांनी समुद्रकिनाऱ्यालगत रस्ता काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे. यासाठी ६०० ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन काळबादेवी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने…
कामथे नदीत सांडपाणी सोडल्याप्रकरणी ‘साफयीस्ट’ कंपनीला उत्पादनबंदची नोटीस; एमपीसीबीकडून कडक कारवाई
( चिपळूण ) मुंबई-गोवा महामार्गालगतच्या कामथे नदीत टँकरद्वारे सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर चिपळूणमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) संबंधित साफयीस्ट कंपनीवर कडक कारवाई करत उत्पादन…

