लोटे औद्योगिक वसाहतीतील भीषण स्फोटाचा मृत्यूचा आकडा चारवर; आणखी एका कामगाराची झुंज अपयशी
(खेड/ रत्नागिरी) लोटे परशुराम येथील औद्योगिक वसाहतीत घडलेल्या भीषण रासायनिक स्फोटाने कामगार सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले असून, डॉ. खान केमिकल कंपनी येथे गंभीर भाजलेल्या कामगारांपैकी आणखी…
रत्नागिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रॅगिंगचा विळखा; ‘कॉमन ऑफ’च्या नावाखाली कनिष्ठ विद्यार्थ्यांना मानसिक छळ
(रत्नागिरी /प्रतिनिधी) लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे शिक्षणाच्या मंदिरात घडलेला रॅगिंगचा प्रकार चिंताजनक मानला जात असून, ‘कॉमन ऑफ’ घेण्याच्या नावाखाली वरिष्ठ विद्यार्थ्यांनी कनिष्ठांवर दबाव टाकल्याचा आरोप समोर आला…
निवळी बौद्धवाडीतील रस्ता अडविण्याच्या प्रकारावरून वंचितसह बसपा पक्ष आक्रमक; घटना गांभीर्याने घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करा
(रत्नागिरी /प्रतिनिधी) तालुक्यातील निवळी येथील बौद्धवाडीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अज्ञात व्यक्तीकडून चिरे टाकून अडविण्यात आल्याच्या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व बहुजन…
आईच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना दिला दहावीचा पेपर; सई सावंतच्या धैर्याने गाव भावूक
(सिंधुदुर्ग) दहावीची परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पण सई संतोष सावंत हिच्यासाठी हा टप्पा आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. 18 मार्च रोजी शेवटचा पेपर असताना त्याच्या आदल्या दिवशीच तिच्या…
सैनिकी शाळांच्या विद्यार्थ्यांना भत्त्यात मोठी वाढ, 15 हजारांवरून 50 हजारांचा प्रस्ताव
(मुंबई) राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या दिला जाणारा निर्वाह भत्ता 15 हजार रुपयांवरून थेट 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती…
कर्जबाजारी झाल्याने पती-पत्नीची आत्महत्या; एकाच साडीचे तुकडे करून गळफास
(पालघर) पालघर जिल्ह्यातील सफाळे जवळील उसरणी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. वाढत्या कर्जाच्या तणावाला कंटाळून पती-पत्नीने एकाच साडीचे दोन तुकडे करून वेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे…
राज्यात 7/12 घोटाळा उघड: लेखनदोषाच्या नावाखाली 1.5 लाख शेतकऱ्यांची फसवणूक, महसूल विभागातील गैरप्रकाराची सरकारची कबुली
मालकी हक्कांत बेकायदेशीर बदल, दोषींवर कारवाईचे आश्वासन; राज्यभर होणार तपास
नवी मुंबईत उभे राहणार भव्य तिरुपती बालाजी मंदिर; मुख्य मूर्तीसाठी 5.12 कोटींचे सुवर्ण कवच मंजूर
(तिरुपती/नवी मुंबई) आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) कडून नवी मुंबईत भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामी (तिरुपती बालाजी) यांचे भव्य मंदिर उभारले जात असून या प्रकल्पाला अधिक वैभवशाली स्वरूप देण्यासाठी मंदिरातील…
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद; त्याच स्लॉटवर दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायम, रेल्वेच्या निर्णयावर संताप
(मुंबई) कोकणातील प्रवाशांसाठी मोठा धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबई–कोकण मार्गावरील महत्त्वाची दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा बंद करून त्याच स्लॉटवर आता दादर–गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.…
2016 उर्दू शाळा राडा प्रकरण: महापौर रितू तावडे यांना दिलासा नाही, खटल्याचा मार्ग मोकळा
(मुंबई) मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांना मोठा धक्का बसला आहे. 2016 मधील वाकोला येथील उर्दू शाळा प्रकरणात दोषमुक्ती मिळावी यासाठी दाखल केलेली त्यांची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावली…

