अंकशास्त्रपद : प्रतिष्ठा, यश आणि पैसा हवाय? मग ‘हे’ 3 शक्तिशाली अंक लक्षात ठेवा!
अंकशास्त्र ही अशी एक प्राचीन शास्त्रशाखा आहे, जी संख्यांमधील विशिष्ट ऊर्जेच्या आधारे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम घडवते, असे मानले जाते. प्रत्येक अंक स्वतःच्या खास गुणधर्मांनुसार आपल्यावर प्रभाव टाकतो, मग तो स्वभाव…
१८ वर्षांनी पुन्हा तयार होतोय कुजकेतू योग! ‘या’ ३ राशींवर होणार धनवर्षाव आणि नोकरीत पदोन्नती
"या" राशींना येऊ शकतात अडचणी!
वरद पेठे आणि सई प्रभुदेसाई रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ निवड स्पर्धेत विजेते
(रत्नागिरी) जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६, रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात १७ व १८ मे रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली.…
फडणवीस सरकारकडून बदल्यांचा धडाका कायम; 13 जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक
(मुंबई) राज्यातील पोलीस प्रशासनात फडणवीस सरकारने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. याआधी 13 मे रोजी 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या, तर 17 मे रोजी 27 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या…
दबंग आयपीएस नितीन बगाटे रत्नागिरीचे नवे पोलिस अधीक्षक
( रत्नागिरी/ प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे आता एका दमदार आणि कर्तबगार अधिकाऱ्याच्या हाती येणार आहेत. सध्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आयपीएस नितीन…
संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. रमेश बांडागळे
(देवरुख / वार्ताहर) संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाची सभा बुधवारी कळंबस्ते येथे पार पडली. पाऊस असतानाही वारकऱ्यांनी या सभेसाठी मोठी हजेरी लावली होती. या सभेत सर्वानुमते मुरादपूर येथील ह.भ.प. रमेश बांडागळे…
निवळी, हातखंबा तिठ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था; खड्ड्यांतूनच प्रवास, पावसाच्या पहिल्याच दणक्यात तळी साचून वाहनधारकांची कोंडी
(रत्नागिरी /!प्रतिनिधी) महामार्गावरील पाली ते बावनदी भागातील महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत…
रत्नागिरी जिल्ह्यातील एस.टी. सेवेचा ‘ई’काळ सुरू होण्याच्या वाटेवर; लवकरच ३० प्रदूषणमुक्त बस दाखल
(रत्नागिरी / प्रतिनिधी) एस.टी. महामंडळाच्या सेवेतील प्रवाशांना लवकरच प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एस.टी.च्या ताफ्यात नव्याने ३० इलेक्ट्रिक बसेस (ई-बसेस) दाखल होणार असून, त्या जिल्ह्यातील रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज होत आहेत.…
जांभळाची गोडी जीवावर बेतली!
(रत्नागिरी) जांभळं काढण्यासाठी झाडावर चढलेला एक तरुण खाली पडून गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे मधलावठार येथे घडली. दीपक विलास पवार (वय…

