रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सामाजिक कार्य मोठे – गोवा मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत
(पणजी) रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. गोरगरिबांना मदत, संस्कृतीचे जतन करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेने निघालेल्या पर्यावरण दिंड्याद्वारे ३० दिवसांत एक लाख १० हजार झाडे लावण्यात…
लांजा व तोणदे परिसरात अमली पदार्थांचे सेवन; तीन संशयितांवर पोलिसांची कारवाई
(रत्नागिरी / प्रतिनिधी) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व तोणदे या दोन ठिकाणी गांजासदृश अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तीन तरुणांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे नोंदविले आहेत. या दोन घटनांमुळे शहरासह ग्रामीण भागात…
रत्नागिरीत आंबेडकरी पक्षांची एकजूट; स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ‘बहुजन शक्ती’ उतरविण्याचा निर्धार
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी तालुक्यात आंबेडकरी पक्षांनी एकत्र येत ताकदीनिशी निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. काल ७ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
प्रगतशील शेतकरी गंगाधर ढोल्ये यांचे वृद्धापकाळाने निधन
( संगमेश्वर / प्रतिनिधी ) संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर उर्फ नाना ढोल्ये ( ९८ ) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने शुक्रवारी दुपारी दुःखद निधन झाले. गंगाधर उर्फ…
संदीप घाणेकर यांना बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद
(खेड) महाराष्ट्र राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी 42 स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.…
मामा–भाच्याची अनोखी जोडी ‘नमन’ रंगमंचावर अवतरतेय!
(संगमेश्वर / प्रतिनिधी) कोकणच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे ‘शिवशंभो नमन मंडळ’ पुन्हा एकदा रंगभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. पोलादपूर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण आणि सावर्डे येथे आपल्या कलाकृतींनी…
चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, हायप्रोफाई सोसायटीमधील घटना
(ठाणे) उल्हासनगर शेजारील वरप गावातील विश्वजीत प्रिअर्स सोसायटीत राहणाऱ्या संतोष पोहळ याने चरित्राच्या संशयातून पत्नीची गुरुवारी रात्री उशिरा गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर चाकूने स्वतःवर वार करीत संतोषने आत्महत्येचा…
सिंधुदुर्गात दोन्ही शिवसेना एकत्र? नाट्यमय घडामोडींना वेग
(सिंधुदुर्ग) राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तीव्र राजकीय संघर्ष सुरू असतानाच, कोकणात मात्र आश्चर्यकारक आणि नाट्यमय राजकीय हालचाली दिसून येत आहेत. कणकवली शहरात…
जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
(मुंबई) रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज मिळणार; ‘स्मार्ट’ योजनेला महावितरणकडून सुरुवात
(मुंबई) राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक योजना सुरू झाली आहे. महावितरणने ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप (स्मार्ट) योजना’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र…

