भारतीय संस्कृती खुप प्राचीन असून तिचे जतन करणे काळाची गरज: ज्येष्ठ नमन कलावंत महादेव धोपट
प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे नमन !
रत्नागिरीतील श्री झरी विनायक मंदिराचे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या हस्ते कलशारोहण
(रत्नागिरी) रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य भाटये परिसरातील श्री देव झरी विनायक मंदिराचा जीर्णोद्धार, श्रींची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आज (बुधवार दि.९ एप्रिल) रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीतील हजारो…
करजुवे खाडीत रात्रीच्या वेळी छुपी वाळू चोरी, चार डंपरवर पोलिसांची कारवाई
साठ लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त; वाळू व्यावसायिक मात्र मोकाट; महसूल मंत्र्यांच्या आदेशाला संगमेश्वरात हरताळ
पोलिस असल्याची बतावणी करत रत्नागिरीत वृद्धेला लुटले; सोन्याचे दागिने केले लंपास
(रत्नागिरी) शहरातील 80 फूटी हायवे येथे वृध्देला पोलिस असल्याची बतावणी करत तिच्या कानातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले साखळ्या दोन अज्ञातांनी लांबवले. ही घटना मंगळवार 8 एप्रिल रोजी दुपारी 2.15…
वाटद खंडाळा येथे 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम !
बावीस खेडी बौद्धजन संघाचे आयोजन !
खळबळजनक! दहिवली येथे घरात ५५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह
(चिपळूण) तालुक्यातील दहिवली बुद्रुक निम्मेवाडी येथे एका घरात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अजय महादेव कदम (५५, सध्या रा. दहीवली बुद्रुक, निम्मेवाडी, चिपळूण, मूळ रा. करजुवे,…
जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल ५३ लाखांचा घातला गंडा
(रत्नागिरी) जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपयांची मागणी करत रत्नागिरीतील एकाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांवर रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात…
बीएड कॉलेजमध्ये मोठे बदल; बीए, बी.एसस्सी, बी.कॉम अभ्यासक्रम सुरू होणार
(मुंबई) उच्च शिक्षणाचा विस्तार करण्याच्या मोहिमेत, लवकरच देशभरातील एकल बी.एड महाविद्यालये बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत, बी.एड सोबतच, बीए, बी.एसस्सी आणि बी.कॉमसारखे अभ्यासक्रम देखील या संस्थांमध्ये…
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर निढलेवाडी (संगमेश्वर) येथे सुमो आणि इर्टीका चा भीषण इर्टीका;
अपघातात सुमोमधील 5, तर इर्टीकामधील 6 जणांना दुखापत; गंभीर दुःखापत झालेल्या चौघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले; सुमोमधील प्रवासी रत्नागिरी मिरकरवाडा येथील
भुस्खलन झालेल्या कोंढ्रण गावाचा ईशालगड होण्याची वाट बघत आहेत का…?
सर्वेक्षण अहवालाने कोंढ्रण गाव इतिहास जमा होणारा दावा फोल!

