जि.प.चे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
(रत्नागिरी) जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी कनिष्ठ व वरिष्ठ अशा एकूण १८ शाळांना पुरस्कार देण्यात आले आहेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांना दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शाळा…
अर्जुना धरणाच्या कालव्यात बुडुन एकाचा मृत्यु
( राजापूर ) पाचल कोंडवाडी येथील सीताराम भगवान चौगुले (वय ५५) यांचा पाचल येथील अर्जुना धरणाच्या उजव्या कालव्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सीताराम चौगुले हे शेळ्या चरण्यासाठी…
संगमेश्वरातील सरदेसाई वाड्याचे होणार स्मारकात रूपांतर : देवेंद्र फडणवीस
(मुंबई) छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात कैद झाली होती. आजही या वाड्याचे अवशेष आहेत. हा वाडा अधिग्रहित करून तिथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
संगमेश्वर तालुक्यात खासगी सावकारीचा “हैदोस” अनेकजण देशोधडीला!
(संगमेश्वर / एजाज पटेल) संगमेश्वर तालुक्यात खासगी सावकारीचा अक्षरशः आगडोंब उसळल्याची जोरदार तसेच संतप्त चर्चेला उधाण आले आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबे खासगी सावकारांच्या गळाला लागून देशोधडीला लागत असल्याची चर्चा ठिकठिकाणी…
रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने पहिली किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा संपन्न
(रत्नागिरी) महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या अधिपत्याखाली रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुवर्य कै. संजय दिनकर झोरे यांचे स्मरणार्थ16 वी मिनी व पहिली किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा 2025 एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स…
चिपळुणात महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेत संपवले जीवन
(चिपळूण) शहरातील डीबीजे महाविद्यालयातून इयत्ता बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी तालुक्यातील सती येथे उघडकीस आली. ती कुटुंबीयांसमवेत सती येथे वास्तव्यास होती. याबाबत…
सी.ए. जाधव यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
(दापोली) तालुक्यात हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्या माध्यमातून सोमवारी दिनांक ३ मार्च २०२५ रोजी स्वामीनाथन हॉल बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ११ वा राज्यस्तरीय कोकण…
हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास केवळ 25 मिनिटांत होणार
(पुणे) पुणे-मुंबई नियमित प्रवास करणारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या हायपरलूप प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई हे अंतर फक्त 25 ते 30 मिनिटात गाठता येणार आहे. हा भारतीय रेल्वेचा…
महावितरणने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी विनंती अर्ज करण्यासंदर्भात सूचना केल्या जारी..
(मुंबई) महावितरण कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी एम्प्लॉई पोर्टलद्वारे विनंती अर्ज करण्यासंदर्भात सूचना जारी केल्या आहेत. महावितरण कंपनीमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दरवर्षी सर्वसाधारण बदलीबाबतचे धोरण राबविण्यात येते. तसेच सदर…
प्रखर उन्हामुळे आता सकाळची शाळा भरणार
(रत्नागिरी) सध्या उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. उन्हाची दाहकता दिवसभर जाणवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होवू नये, त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दि. 17 मार्चपासून शाळा…

