निवडणुकीच्या तोंडावर वाहनातील 5 कोटींची रोख रक्कम जप्त
(पुणे) पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित गाडी सत्ताधारी आमदाराची असल्याची प्राथमिक माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-सातारा मार्गावर खेड-शिवापूर येथे…
विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन कसा मिळतो? : राज ठाकरे
(ठाणे) काही दिवसांपूर्वी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र आरोपी अवघ्या दोन दिवसांत जामिनावर…
जिल्हा रुग्णालयात कर्करोगावरील उपचार उपलब्ध होणार; रत्नागिरीचा समावेश
(मुंबई) कर्करोग रुग्णांना (cancer patient) अधिकाधिक चांगले, त्वरित उपचार मिळावेत यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सहा जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार…
पावसाचा दणका; मिऱ्या-नागपूर महामार्गावरून वाहनचालकांचा जीवघेणा प्रवास सुरू
( रत्नागिरी /प्रतिनिधी ) परतीच्या जोरदार पावसामुळे रत्नागिरी ते हातखंबा मार्गाची पुन्हा एकदा दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचत असून याकडे संबधित महामार्ग प्राधीकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आरआयपीएल…
महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शेखर निकम यांना पक्षाकडून AB फॉर्म बहाल
(देवरूख / सुरेश सप्रे) चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शेखर निकम यांना पक्षाचा AB फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर…
राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळावा – संतोष गांगण
(राजापूर / वार्ताहर) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर- लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात भाजपने प्रथमच २०१४ ला निवडणूक लढवली होती. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झाल्या, त्यातून मतदारांमध्ये कमळ चिन्हाची व्यवस्थित ओळख झाली व…
दुचाकी अपघाताला महामार्ग ठेकेदार कंपनी जबाबदार; स्थानिक नागरिक आक्रमक
(चिपळूण) रावतळे येथे रविवारी झालेल्या दुचाकी अपघाताला महामार्ग कामाचा ठेका घेतलेली ईगल कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस पक्षासह स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कंपनीमार्फत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे येथील परिसर…
बाल निरीक्षणगृहातून तीन दिवसात दोन मुले बेपत्ता
(रत्नागिरी) शहरातील बालनिरीक्षणगृहातून दोन मुलं बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १५ व १८ ऑक्टोबर रोजी घडली. अचानक मुले बेपत्ता झाल्याने निरीक्षणगृह येथे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कर्मचाऱ्यांकडून…
’50 खोके एकदम ओके’ घोषणा गुन्हा नव्हे, अपेक्षाभंग झाल्यास उद्रेक होणारच : मुंबई हायकोर्टाने फटकारले
(मुंबई) शिवसेनेत शिंदे गटाच्या बंडानंतर 50 खोके, एकदम ओके अशा घोषणांनी राज्य दणाणून निघाले होते. या घोषणेविरोधात न्यायालयात एक याचिकाही दाखल केली, त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे.…
निलेश राणे 23ऑक्टोबरला शिवसेना पक्षात प्रवेश करणार?
(मुंबई) भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. निलेश राणे कुडाळमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. या मतदारसंघातून त्यांनी अगोदर पासूनच तयारी सुरू…

